राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” मोहिम – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई:- शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा … Read More

कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; चौघांचा मृत्यू! 

३८ जणांची सुटका, २५ जण वाहून गेल्याची भीती! ३५ वर्षे जुना धोकादायक पूल कोसळल्याने भीषण दुर्घटना पुणे:- मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी कोसळून मोठी … Read More

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:- राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये यासाठी “नो शॉर्टेज, नो वेस्टेज” हे धोरण अंमलात आणावे. हे धोरण तातडीने तयार … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार

नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना सुमारे ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार, २००० रोजगार निर्मिती मुंबई:- नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात … Read More

एअर इंडियाच्या २४२ प्रवाशी असणाऱ्या विमानाचा भीषण अपघात

अहमदाबाद:- दुपारी १.४० च्या सुमारास एअर इंडियाचे इंग्लंडला जाणारे विमान अहमदाबाद इथे कोसळले. विमान निवासी क्षेत्रात कोसळल्याने मोठया प्रमाणत जीवित आणि वित्तहानी झाली. भारतातील नेत्यांसह जगातील अनेक नेत्यांनी झालेल्या अपघाताबद्दल … Read More

शक्तीपीठ महामार्ग पर्यटनाच्या वृद्धीसाठी नव्हेतर मायनिंग आणि कोळसा वाहतूकीसाठीच! -डॉ. जयेंद्र परुळेकर

सावंतवाडी:- “शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्यात यावा; अशी मागणी आता सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार दिपक केसरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. यातूनच हे सिद्ध होत आहे की हा … Read More

तिवरे धरण दुर्घटना- राज्य मानवाधिकार आयोगाचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई:- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना ४ ऑगस्ट २०२५ पूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दि. … Read More

कुडाळमध्ये पुरुषांकडून सलग सोळा वर्षे वटपौर्णिमा व्रत!

प्रेम, परंपरा आणि समतेचा संगम! पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पुरुषांकडून वटपौर्णिमा व्रत! ‘ती करते माझ्यासाठी, मी करतो तिच्यासाठी’ स्त्री-पुरुष समानतेला सलामी! कुडाळ:- गेली सोळा वर्षे कुडाळमधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वटपौर्णिमा साजरी … Read More

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक!

अमरावती:- राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासह राज्य शासनांना विविध गंभीर विषयांची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या निकाली काढाव्यात यासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मोझरी … Read More

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल!

ठाणे (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि इंधन यामुळे वाचणार आहे, असे मुख्यमंत्री … Read More

error: Content is protected !!