संपादकीय- असंसर्गजन्य आजारांमुळे दरवर्षी ६० लाखांहून अधिक मृत्यू? सर्वोच्च न्यायालयात याचिका!

सीलबंद (पॅकेज्ड) अन्नावर इशारा देण्यासही विलंब का? ग्राहकांच्या आरोग्यापेक्षा उद्योगहित मोठे ठरू नये! (असंसर्गजन्य आजारांमुळे दरवर्षी ६० लाखांहून अधिक मृत्यू होत असल्याचा दावा ‘३एस अँड अवर हेल्थ सोसायटी’ या सार्वजनिक … Read More

विशेष संपादकीय- १४ की १५ ऑगस्ट? भारत-पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनामागचे खरे ऐतिहासिक सत्य! 

भारत दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो, तर पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी. एकाच ब्रिटिश भारताची फाळणी होऊन दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली, मग दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनांच्या तारखा वेगळ्या का? … Read More

विशेष संपादकीय…. अर्थ स्वातंत्र्याचा…!

भारत स्वतंत्र झाला नव्हे स्वातंत्र्यविरांनी – क्रांतीकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले! `भारत हा आमचा देश आहे. आमच्या देशावर आमचेच राज्य असणार. आमच्या देशाला प्रगतीपथावर न्यायचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. आमच्या देशातील … Read More

बोध कथा- भुलथापांचा राजा आणि सत्य सांगणारा आरसा!

एके काळी एक मोठे आणि अतिशय समृद्ध राज्य होते! त्या राज्याचा राजा मात्र अडाणी, स्वार्थी आणि सत्तेच्या नशेत होता. त्याला जनतेच्या समस्या जाणून घ्यायच्या नव्हत्या… त्याला फक्त एकच गोष्ट हवी … Read More

बोध कथा- राक्षसाचा पुनर्जन्म

एका समृद्ध राज्यात एक भयंकर राक्षस राहत होता. त्याच्या क्रौर्यामुळे गावोगावी भीतीचं सावट पसरलं होतं. तो निरपराध लोकांचा छळ करत असे, त्यांच्या कष्टांची लूट करत असे आणि विरोध करणाऱ्यांचा निर्दयपणे … Read More

समिक्षा… `माझी भूमिका’ – स्वाभिमानी मनाचा निर्भीड आवाज

  ही कविता केवळ वैयक्तिक भूमिका मांडणारी नसून, ती एका तत्त्वनिष्ठ, स्वाभिमानी आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टीची घोषणा आहे. कवीने आपल्या विचारांशी, संघटनेशी आणि नैतिकतेशी असलेली निष्ठा अत्यंत ठामपणे व्यक्त केली आहे. … Read More

सावधान… आज जात्यात आजगाव, उद्या संपूर्ण कोकण?

सत्ताधारी जेव्हा भावनिक मुद्दे पुढे करून तुम्हाला गुंगीत ठेवतात, तेव्हा तुमच्या पायाखालची मातीच सरकवण्याचे डाव रचले जातात. आजगाव-धाकोरात रात्रीच्या अंधारात जे ड्रोन घिरट्या घालत होते, ते याच कारस्थानाचे पुरावे आहेत. … Read More

शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’

राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने ‘शाळा प्रवेशोत्सव’ … Read More

देर है, अंधेर नहीं

“देर है, अंधेर नहीं” ही म्हण आपल्या जीवनातील आशावाद, संयम आणि न्यायावरील विश्वास यांचे प्रतीक आहे. अनेक वेळा आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की, सत्य आणि प्रामाणिकपणा हरल्यासारखे वाटते, तर … Read More

error: Content is protected !!