तिमिरातून तेजाकडे… आता विधान परिषदेतही तेजस्वी विचारांची गरज!

लोकशाही केवळ निवडणुका जिंकण्यात मर्यादित नसते; ती समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासन व्यवस्थेत स्थान देण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून अधिक सक्षम बनते. भारतीय राज्यघटनेनेही याच विचारातून राज्यपालांना विधान परिषदेवर … Read More

श्री रामेश्वर-श्री पावणाई देवीच्या असलदे गावात गैरधंदे नकोच!

१९९२ पासून मी माझ्या असलदे गावात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध करतोय. अगदी माझ्या पत्रकारितेची सुरुवात गावातील विकासाच्या बातम्यांपासून झाली. असलदे गावाच्या हितास बाधा आणणाऱ्या कृतींना विरोध करताना मला कोणाची साथ … Read More

संपादकीय- इतिहास विसरणाऱ्यांचे भविष्य अंधकारमय!

जो समाज इतिहास विसरतो त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल नसतो! इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनांची नोंद नव्हे, तर तो एका समाजाचा आत्मा असतो. त्या समाजाने केलेले संघर्ष, त्याग, चुका आणि यश-अपयश यांची … Read More

संपादकीय- `स्टार वृत्त चॅरिटेबल ट्रस्ट’- नव्या अध्यायाचा शुभारंभ!

आज गुढीपाडवा! नूतन वर्षाचा शुभारंभ! आजच्या पवित्र दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो हीच प्रार्थना; ही आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या चरणी प्रार्थना! आजच्या मंगलदिनी आम्ही विशेष … Read More

अक्षरोत्सव- पत्रकार निकेत पावसकर यांचा २० वर्षांचा ध्यास

एकाच छताखाली अनुभवा मराठी भाषेचे वैभव आणि अक्षरांचा नयनरम्य उत्सव! पत्रांतून जपलेला जागतिक साहित्याचा आणि स्नेहाचा अनमोल ठेवा! पत्रांच्या माध्यमातून जोडलेले जागतिक नाते! २० वर्षांचा अविरत वारसा, अक्षरांच्या पाऊलखुणा जपणारा … Read More

संपादकीय… अजितदादा पवार- धुरंधर युगाचा अस्त!

महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक अभूतपूर्व दुःखद सावली पसरली आहे. काल २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर घडलेल्या भयानक विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे अकस्मात निधन झाले. हे … Read More

संपादकीय- समर्थ ‘प्रजासत्ताक’ हीच ध्येयपूर्ती!

संपादकीय ऐकण्यासाठी ऑडिओ प्ले करा! भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतवासियांना मनपूर्वक अनिरुद्ध शुभेच्छा! देशाला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताकाचा अनुभव मिळत राहो; हीच सदिच्छा! `एआय’चा जमानासुरु आहे. त्यामुळे माहिती असूनही मी … Read More

वंदे मातरम् – १५० वर्षे

1950 मध्ये घटना समितीने वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. वंदे मातरम् ची रचना सुरुवातीला स्वतंत्रपणे करण्यात आली होती, आणि नंतर ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत (1882 … Read More

शारीरिक श्रम करूनच सर्वाथाने उन्नत्ती होते! -परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू

`श्रीं’ बीज आणि माता श्रीलक्ष्मी माहात्म्य! श्रमांशिवाय श्रीलक्ष्मीचं वरदान मिळत नाही! जीवन सफल व वैभव संपन्न करायचं असेल तर त्या `श्री’ ची श्रीलक्ष्मीची आवश्यकता आहे! श्रीलक्ष्मी नुसतं धन देत नाही; … Read More

विशेष संपादकीय… राज्यकर्त्यांकडून लोकशाहीची थट्टा!

नेमकं कुठे जायचं आणि कधी जायचं आहे? हे अगोदर ठरवावं लागतं! त्यानंतरच ज्या ठिकाणी ज्यावेळी पोहोचायचं आहे, त्यानुसार प्लॅनिंग करावं लागतं! सर्वच क्षेत्रात प्रत्येक मानवासाठी ही गोष्ट जशी आवश्यक आहे, … Read More

error: Content is protected !!