विशेष लेख- स्वर्गापेक्षा सुंदर कोकणात प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! (भाग-४)

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प : ५७ वर्षांनंतरही न सुटलेले प्रश्न! प्रदुषणकारी प्रकल्प सुरु झाल्यानंतर तेथे नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होतात? हे जाणून घेण्यासाठी राज्यात प्रदुषणकारी प्रकल्प ह्यापूर्वी सुरु झाले आहेत तेथील … Read More

विशेष लेख- स्वर्गापेक्षा सुंदर कोकणात प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! (भाग-३)

कोकणातील प्रदुषणकारी प्रकल्पांना जनतेचा विरोध कशासाठी? ते समजून घ्या! कोकणातील अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी, रासायनिक उद्योग आणि इतर मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना स्थानिक नागरिकांकडून वारंवार विरोध होताना दिसतो. हा विरोध केवळ भावनिक … Read More

विशेष लेख- स्वर्गापेक्षा सुंदर कोकणात प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! (भाग-२)

शासनाच्या अंमलबजावणीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न! जोपर्यंत शासन देशात, राज्यात आणि विशेषतः कोकणातील विद्यमान प्रदुषण प्रभावीपणे रोखण्यात यशस्वी होत नाही, तोपर्यंत ‘नवीन प्रदुषणकारी प्रकल्पामुळे कोणतेही प्रदुषण होणार नाही’ ह्या राज्यकर्त्यांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या … Read More

विशेष लेख- स्वर्गापेक्षा सुंदर कोकणात प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! (भाग-१)

कोकणामध्ये प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! ही भूमिका कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पसंत पडणार नाही. मग ते सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत. सत्तेतील नेत्यांना प्रकल्प आणायचा असतो आणि स्थानिकांना आपल्या भविष्यासाठी विनाशकारी प्रकल्पांना विरोध करायचा … Read More

संपादकीय… साकव बांधला, पण जोडरस्त्याचे काय? नियोजनातील त्रुटींचा गंभीर प्रश्न

शासनाकडून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वाहतुकीची गैरसोय दूर व्हावी आणि दुर्गम वस्त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडता यावे, हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र … Read More

अवैध धंद्यांविरोधातील लोकशक्तीचे सामर्थ्य – असलदे गावचा आदर्श!

९ जून २०२६ रोजी अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात असलेल्या असलदे गावातील ग्रामस्थांनी कडक भाषेत (कानाखाली भरपूर प्रसाद देऊन) समज दिली. त्याची दखल समाज माध्यमांनी घेतलीच; … Read More

तिमिरातून तेजाकडे… आता विधान परिषदेतही तेजस्वी विचारांची गरज!

लोकशाही केवळ निवडणुका जिंकण्यात मर्यादित नसते; ती समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासन व्यवस्थेत स्थान देण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून अधिक सक्षम बनते. भारतीय राज्यघटनेनेही याच विचारातून राज्यपालांना विधान परिषदेवर … Read More

श्री रामेश्वर-श्री पावणाई देवीच्या असलदे गावात गैरधंदे नकोच!

१९९२ पासून मी माझ्या असलदे गावात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध करतोय. अगदी माझ्या पत्रकारितेची सुरुवात गावातील विकासाच्या बातम्यांपासून झाली. असलदे गावाच्या हितास बाधा आणणाऱ्या कृतींना विरोध करताना मला कोणाची साथ … Read More

संपादकीय- इतिहास विसरणाऱ्यांचे भविष्य अंधकारमय!

जो समाज इतिहास विसरतो त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल नसतो! इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनांची नोंद नव्हे, तर तो एका समाजाचा आत्मा असतो. त्या समाजाने केलेले संघर्ष, त्याग, चुका आणि यश-अपयश यांची … Read More

संपादकीय- सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांवर कारवाईपेक्षा उत्तरदायित्व महत्त्वाचे!

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदया तृप्ती धोडमिसे यांनी कालच धडक कारवाई करीत, म्हणे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मध्यरात्री मोहीम यशस्वी केली. रात्रीच्या काळोखात महसूल विभागाच्या विविध पथकांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात … Read More

error: Content is protected !!