संपादकीय- समर्थ नेत्यालाच उमेदवारी!

येत्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चितच झाली होती; कारण ते मागील १० वर्षांपासून खासदार आहेत तसेच महाविकास विकास आघाडीतील … Read More

संपादकीय- `प्रबोधन’च्या `वसंतश्री’चा जय महाराष्ट्र!

`वसंतश्री’चे संपादक वसंत तावडे यांना पाक्षिक `स्टार वृत्त’कडून भावपूर्ण श्रद्धांजली! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक, निःस्वार्थी प्रकाशक, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक क्रियाशील सदस्य स्वर्गीय वसंत तावडे यांना विनम्र अभिवादन! आमच्यावर हृदयस्थ … Read More

संपादकीय- मी माझे `मत’ कोणाला देऊ?

राजकीय पक्षांची हेराफेरी, राज्यकर्त्यांचा बेजबाबदारपणा, जातीय, धार्मिक, प्रांतिक मुद्दयांना नको तेवढे महत्व, लोकशाही अबाधित राखण्यासाठी ज्या यंत्रणांनी आवश्यक त्या जबाबदारीने व कार्यक्षमतेने कार्य केले पाहिजे ते अयशस्वी होणे, स्वस्वार्थसाठी व … Read More

संपादकीय- आदर्शवत दीपस्तंभाचा अमृतमहोत्सवी वाढदिवस!

सन्मा. श्री. देविदास कदम यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा! आमचे परममित्र सन्मानिय श्री. देविदास कदम यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा! शिवनेरी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून श्री. देविदास कदम आज … Read More

संपादकीय- सामाजिक सेवेच्या उल्हासित कर्तृत्वाला सलाम!

सन्मा. उल्हास फाटक साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सन्मा. श्री. उल्हास फाटक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात म्हणून मोबाईल हाती घेतला; पण दोन-तीन ओळींचा शुभेच्छा मजकूर सन्मा. उल्हास फाटक साहेबांसाठी अपूर्ण ठरेल ह्याची … Read More

संपादकीय – सुटाबुटातील लुटारू!

हा देश कष्टकऱ्यांच्या आहे, शेतकऱ्यांचा आहे! देशाच्या आर्थिक ताळेबंधामध्ये आजही ९७ टक्के ज्यांचा वाटा आहे ते असंघटित असलेले कष्टकरी आहेत. ज्यामध्ये शेतकरी, मजूर, कामगार, कंत्राटी कामगार, स्वच्छता ठेवणारे – करणारे … Read More

संपादकीय- निष्ठावंत कोहिनुर काळाच्या पडद्याआड!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री मनोहर जोशीसरांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. तेव्हाचे महाराष्ट्राचे राजकारण पाहता कोणालाही शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणं सोपं नव्हतं! पण शिवसेनाप्रमुख … Read More

संपादकीय- शेतकरी समर्थ झाल्यास देश समर्थ होईल!

देशाच्या सीमांवरती देशाच्या शत्रूंविरोधात युद्धासाठी सदैव सज्ज असणारा सैनिक हा देशासाठी महत्वाचा असतो आणि असलाच पाहिजे. कोणत्याही देशाचे सामर्थ्य सैनिकांच्या कामगिरीवर अवलंबून असते. अशा सैनिकांबाबत देशवासियांच्या भावना जोडलेल्या असतात. त्याचप्रमाणे … Read More

असलदे ग्रामपंचायतीचा सुवर्णकाळ!

ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक; जो गावाला विकासाच्याबाबतीमध्ये समर्थ करीत असतो. अशा असलदे ग्रामपंचायतीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत; त्या निमित्ताने असलदे गावातील सर्व ग्रामस्थांना मनःपूर्वक … Read More

विशेष संपादकीय- राजकारणातील गँगवॉर आणि छिनालपणा लोकशाहीला मारकच!

राजकीय शत्रूला बंदुकीच्या गोळीने मारलं जातंय, पोलीस स्टेशनला गोळीबार केला जातोय आणि राजकारणातील गॅंगवॉर जोपासला जातोय. राजकीय शत्रूला थेट जाहीरपणे कॅमेरासमोर सांगितले जाते तुझा बाप’ वेगळाच आहे, तू असा दिसतोस- … Read More

You cannot copy content of this page