तिमिरातून तेजाकडे… आता विधान परिषदेतही तेजस्वी विचारांची गरज!

लोकशाही केवळ निवडणुका जिंकण्यात मर्यादित नसते; ती समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासन व्यवस्थेत स्थान देण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून अधिक सक्षम बनते. भारतीय राज्यघटनेनेही याच विचारातून राज्यपालांना विधान परिषदेवर … Read More

श्री रामेश्वर-श्री पावणाई देवीच्या असलदे गावात गैरधंदे नकोच!

१९९२ पासून मी माझ्या असलदे गावात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध करतोय. अगदी माझ्या पत्रकारितेची सुरुवात गावातील विकासाच्या बातम्यांपासून झाली. असलदे गावाच्या हितास बाधा आणणाऱ्या कृतींना विरोध करताना मला कोणाची साथ … Read More

संपादकीय- इतिहास विसरणाऱ्यांचे भविष्य अंधकारमय!

जो समाज इतिहास विसरतो त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल नसतो! इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनांची नोंद नव्हे, तर तो एका समाजाचा आत्मा असतो. त्या समाजाने केलेले संघर्ष, त्याग, चुका आणि यश-अपयश यांची … Read More

संपादकीय- सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांवर कारवाईपेक्षा उत्तरदायित्व महत्त्वाचे!

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदया तृप्ती धोडमिसे यांनी कालच धडक कारवाई करीत, म्हणे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मध्यरात्री मोहीम यशस्वी केली. रात्रीच्या काळोखात महसूल विभागाच्या विविध पथकांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात … Read More

संपादकीय- भ्रष्ट प्रशासनाविरोधात तोंडवली ग्रामस्थांचा आक्रोश…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर अगदी ठळकपणे दिसतो. त्याच कणकवली तालुक्यातील तोंडवली गावातील ग्रामस्थ मात्र गेल्या वर्षभरामध्ये तेथे सुरू असलेल्या स्टोन क्रेशर विरोधात तीव्र लढा देत आहेत; परंतु … Read More

संपादकीय- `स्टार वृत्त चॅरिटेबल ट्रस्ट’- नव्या अध्यायाचा शुभारंभ!

आज गुढीपाडवा! नूतन वर्षाचा शुभारंभ! आजच्या पवित्र दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो हीच प्रार्थना; ही आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या चरणी प्रार्थना! आजच्या मंगलदिनी आम्ही विशेष … Read More

संपादकीय… महायुद्धाचे दुष्परिणाम – सज्जता आवश्यक!

आधुनिकता मानवासाठी जशी हितकारक आहे तशी ती अहितकारक आहे. आधुनिकतेचा वापर कोणत्या कारणासाठी होतो आणि त्याचा वापर कोण करतो? ह्यावरती हित आणि अहित ठरतं. २०२६ मध्ये जग तिसऱ्या महायुद्धाच्या दरीत … Read More

संपादकीय- कौतुकास्पद… सुनेत्राताई अपेक्षापूर्ती करा!

  २८ जानेवारीला विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मृत्यूने झडप घातली. अवघा महाराष्ट्र हळहळला! एका कर्तृत्ववान राजकीय नेत्याचा असा दुर्दैवी अंत होईल; असे कोणालाही स्वप्नात वाटले नव्हते. सध्या … Read More

संपादकीय… अजितदादा पवार- धुरंधर युगाचा अस्त!

महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक अभूतपूर्व दुःखद सावली पसरली आहे. काल २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर घडलेल्या भयानक विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे अकस्मात निधन झाले. हे … Read More

संपादकीय… गोगुंडातील तिरंगा- बंदुकीवर संविधानाचा विजय!

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील गोगुंडा हे गाव आजवर नक्षलवादी हिंसाचार, भीती आणि रक्तरंजित संघर्षांचं प्रतीक होतं; परंतु प्रजासत्ताक दिनी ह्याच गोगुंडामध्ये अभिमानानं फडकलेला तिरंगा हा केवळ एका गावातील घटना नाही; तो … Read More

error: Content is protected !!