सिंपन प्रतिष्ठानचा १४ मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा

कणकवली:- सिंपन प्रतिष्ठानतर्फे गुरुवार १४ मे रोजी सकाळी १० वाजता येथील मराठा मंडळ हॉलमध्ये परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित … Read More

तिमिरातून तेजाकडे… आता विधान परिषदेतही तेजस्वी विचारांची गरज!

लोकशाही केवळ निवडणुका जिंकण्यात मर्यादित नसते; ती समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासन व्यवस्थेत स्थान देण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून अधिक सक्षम बनते. भारतीय राज्यघटनेनेही याच विचारातून राज्यपालांना विधान परिषदेवर … Read More

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना ‘कोकणरत्न सन्मान २०२६’ जाहीर

सिंधुदुर्ग- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना प्रतिष्ठेचा ‘कोकणरत्न सन्मान २०२६’ जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान होत … Read More

संपादकीय- सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांवर कारवाईपेक्षा उत्तरदायित्व महत्त्वाचे!

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदया तृप्ती धोडमिसे यांनी कालच धडक कारवाई करीत, म्हणे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मध्यरात्री मोहीम यशस्वी केली. रात्रीच्या काळोखात महसूल विभागाच्या विविध पथकांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात … Read More

संपादकीय- भ्रष्ट प्रशासनाविरोधात तोंडवली ग्रामस्थांचा आक्रोश…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर अगदी ठळकपणे दिसतो. त्याच कणकवली तालुक्यातील तोंडवली गावातील ग्रामस्थ मात्र गेल्या वर्षभरामध्ये तेथे सुरू असलेल्या स्टोन क्रेशर विरोधात तीव्र लढा देत आहेत; परंतु … Read More

जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

१० दिवसांत सरकारने नुकसान भरपाई दिली नाही तर २३ रोजी चक्काजाम आंदोलन- राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे- वैभव नाईक कुडाळ:- आंबा, काजू बागायतदार शेतकरी व … Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी!

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार! -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी, दि. ०८ (जिमाका) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा … Read More

अक्षरोत्सव- पत्रकार निकेत पावसकर यांचा २० वर्षांचा ध्यास

एकाच छताखाली अनुभवा मराठी भाषेचे वैभव आणि अक्षरांचा नयनरम्य उत्सव! पत्रांतून जपलेला जागतिक साहित्याचा आणि स्नेहाचा अनमोल ठेवा! पत्रांच्या माध्यमातून जोडलेले जागतिक नाते! २० वर्षांचा अविरत वारसा, अक्षरांच्या पाऊलखुणा जपणारा … Read More

मुंबई उच्च न्यायालयाच्या GSICC समितीत ॲड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांची निवड!

मुंबई (मोहन सावंत):- मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधीश भारती डांग्रे यांच्या अध्येक्षतेखाली `जेंडर सेंसिटाइजेशन आणि इंटरनल कंप्लेअंट्स कमिटी (GSICC)’ ची पुनर्निर्मिती केली असून त्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून महाराष्ट्रातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, … Read More

माणगाव येथे ‘आंतरपिढी स्नेहबंध’ विषयावर जनजागृती कार्यक्रम!

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, जेष्ठ कायदे तज्ञ व संस्थेच्या अध्यक्षा निर्मला सामंत- प्रभावळकर यांची मार्गदर्शक उपस्थिती! जेष्ठ नागरिकांविषयी आदर, कृतज्ञता व पिढ्यानपिढ्यांतील स्नेहबंध दृढ करण्यासाठी जनजागृती उपक्रम! सावंतवाडी (मोहन सावंत):- जेष्ठ … Read More

error: Content is protected !!