मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवा! सिंधुदुर्ग काँग्रेसची आक्रमक मागणी
कणकवली:- मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण असताना ओसरगाव येथे टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली करू नये, … Read More










