संपादकीय- मोबाईल; साधन की आयुष्यावरचा ताबा?

एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत आणि त्यातून उभे राहिलेले गंभीर प्रश्न! छत्रपती संभाजीनगरातील तिसगाव शिवारातील खवड्या डोंगरावर घडलेली हृदयद्रावक घटना केवळ एका कुटुंबाच्या दुर्दैवाची कहाणी नाही; ती आजच्या बदलत्या कौटुंबिक आणि … Read More

मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवा! सिंधुदुर्ग काँग्रेसची आक्रमक मागणी

कणकवली:- मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण असताना ओसरगाव येथे टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली करू नये, … Read More

संपादकीय- असंसर्गजन्य आजारांमुळे दरवर्षी ६० लाखांहून अधिक मृत्यू? सर्वोच्च न्यायालयात याचिका!

सीलबंद (पॅकेज्ड) अन्नावर इशारा देण्यासही विलंब का? ग्राहकांच्या आरोग्यापेक्षा उद्योगहित मोठे ठरू नये! (असंसर्गजन्य आजारांमुळे दरवर्षी ६० लाखांहून अधिक मृत्यू होत असल्याचा दावा ‘३एस अँड अवर हेल्थ सोसायटी’ या सार्वजनिक … Read More

विशेष संपादकीय- १४ की १५ ऑगस्ट? भारत-पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनामागचे खरे ऐतिहासिक सत्य! 

भारत दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो, तर पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी. एकाच ब्रिटिश भारताची फाळणी होऊन दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली, मग दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनांच्या तारखा वेगळ्या का? … Read More

विशेष संपादकीय…. अर्थ स्वातंत्र्याचा…!

भारत स्वतंत्र झाला नव्हे स्वातंत्र्यविरांनी – क्रांतीकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले! `भारत हा आमचा देश आहे. आमच्या देशावर आमचेच राज्य असणार. आमच्या देशाला प्रगतीपथावर न्यायचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. आमच्या देशातील … Read More

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांसाठी ‘तंटामुक्त सोसायटी अभियान’

मुंबई:- सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये निर्माण होणारे विविध वाद, प्रशासकीय अडचणी आणि पुनर्विकासासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी ‘तंटामुक्त सोसायटी अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना विविध विषयांवर … Read More

बोध कथा- भुलथापांचा राजा आणि सत्य सांगणारा आरसा!

एके काळी एक मोठे आणि अतिशय समृद्ध राज्य होते! त्या राज्याचा राजा मात्र अडाणी, स्वार्थी आणि सत्तेच्या नशेत होता. त्याला जनतेच्या समस्या जाणून घ्यायच्या नव्हत्या… त्याला फक्त एकच गोष्ट हवी … Read More

गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई:- श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त … Read More

error: Content is protected !!