बोध कथा- भुलथापांचा राजा आणि सत्य सांगणारा आरसा!

एके काळी एक मोठे आणि समृद्ध राज्य होते! त्या राज्याचा राजा मात्र अडाणी, स्वार्थी आणि सत्तेच्या नशेत होता. त्याला जनतेच्या समस्या जाणून घ्यायच्या नव्हत्या! त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती; … Read More

गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई:- श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त … Read More

भाजप सहकार आघाडीच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी मोहन सावंत यांची नियुक्ती!

मुंबई ( प्रतिनिधी ) – भारतीय जनता पक्ष सहकार आघाडीच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सहकार क्षेत्रात व प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले नेते मोहन सावंत यांची नियुक्ती मुंबईचे … Read More

माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य आणि समाजकारणातील युगपुरुष हरपला!

कोल्हापूर:- देशातील शिक्षण क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारे, माजी राज्यपाल, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि शिक्षणमहर्षी डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील … Read More

सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या प्रारंभाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र … Read More

बोध कथा- राक्षसाचा पुनर्जन्म

एका समृद्ध राज्यात एक भयंकर राक्षस राहत होता. त्याच्या क्रौर्यामुळे गावोगावी भीतीचं सावट पसरलं होतं. तो निरपराध लोकांचा छळ करत असे, त्यांच्या कष्टांची लूट करत असे आणि विरोध करणाऱ्यांचा निर्दयपणे … Read More

सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा! -राज ठाकरे

मुंबई:- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या एक्स माध्यमावरील पोस्ट मधून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सविस्तर भाष्य केले आहे. सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा; असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. ते … Read More

आपण जर असेच बेफिकीर राहिलो तर ही शांतता `हे’ लोकं स्मशान शांततेकडे नेतील! -राज ठाकरे

संपूर्ण समाजाने पुढे यायला हवं! NEET प्रकरणी पंतप्रधान मोदींना लक्ष घालण्याची राज ठाकरे यांची विनंती मुंबई:- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर सविस्तर … Read More

मनोरी येथे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा श्रीगुरुपौर्णिमा उत्सव २९ जुलै रोजी!

मुंबई- मालाड (पश्चिम) येथील निसर्गरम्य मनोरी डोंगरावरील मनोरी तीर्थक्षेत्रात असलेल्या परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन येथे बुधवार २९ जुलै २०२६ रोजी श्रीगुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. … Read More

error: Content is protected !!