सावधान… आज जात्यात आजगाव, उद्या संपूर्ण कोकण?

सत्ताधारी जेव्हा भावनिक मुद्दे पुढे करून तुम्हाला गुंगीत ठेवतात, तेव्हा तुमच्या पायाखालची मातीच सरकवण्याचे डाव रचले जातात. आजगाव-धाकोरात रात्रीच्या अंधारात जे ड्रोन घिरट्या घालत होते, ते याच कारस्थानाचे पुरावे आहेत. … Read More

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध!

पुणे:- स्पर्धा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध … Read More

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत

वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला प्रेरणादायी संदेश रायगड:- पनवेल येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या … Read More

सिंधुदुर्गात उच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ; वेगाने वाढतेय बेकायदा वृक्षतोड! दोडामार्ग–सावंतवाडी तालुक्यात वनसंपदेवर घाला; पर्यावरणप्रेमींकडून तातडीच्या कारवाईची मागणी  सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) – उच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध घातले असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग … Read More

शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’

राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने ‘शाळा प्रवेशोत्सव’ … Read More

संपादकीय… साकव बांधला, पण जोडरस्त्याचे काय? नियोजनातील त्रुटींचा गंभीर प्रश्न

शासनाकडून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वाहतुकीची गैरसोय दूर व्हावी आणि दुर्गम वस्त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडता यावे, हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र … Read More

असलदे गावात ७८ लाखांचा साकव अन् नदीपात्रातील जोडरस्ता; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाची पोलखोल?

कणकवली (प्रतिनिधी):- सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाच्या माध्यमातून असलदे बौद्धवाडी ते ओझरम ह्या दोन गावांना जोडणारा साकव पियाळी नदीवर बांधण्यात आला असून सदर साकवाचा ओझरमाच्या बाजूने शेवटचा कॉलम आणि मातीचा … Read More

देर है, अंधेर नहीं

“देर है, अंधेर नहीं” ही म्हण आपल्या जीवनातील आशावाद, संयम आणि न्यायावरील विश्वास यांचे प्रतीक आहे. अनेक वेळा आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की, सत्य आणि प्रामाणिकपणा हरल्यासारखे वाटते, तर … Read More

अवैध धंद्यांविरोधातील लोकशक्तीचे सामर्थ्य – असलदे गावचा आदर्श!

९ जून २०२६ रोजी अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात असलेल्या असलदे गावातील ग्रामस्थांनी कडक भाषेत (कानाखाली भरपूर प्रसाद देऊन) समज दिली. त्याची दखल समाज माध्यमांनी घेतलीच; … Read More

ओम साईधाम देवालय नुतनीकरणाचा मनिषा रविंद्र वायकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ!

नुतनीकरण खासदार रविंद्र वायकर यांच्या खासदार फंडातून होणार! मुंबई (प्रतिनिधी)- जोगेश्वरी पश्चिम पाटलीपुत्र नगर येथील पुरातन साईधाम देवालयाचे नुतनीकरण खासदार रविंद्र वायकर यांच्या खासदार फंडातून होणार असून त्याचा शुभारंभ श्रीमती … Read More

error: Content is protected !!