… म्हणूनच भारत देश सुरक्षित आहे आणि राहील!

आदिमातेच्या आज्ञेने सर्वसमर्थ सद्गुरु आणि सर्वसमर्थ महायोद्धा ह्या भारत वर्षामध्ये अवतीर्ण झालेला आहे; म्हणून भारत देश सुरक्षित आहे आणि राहील! मुंबई- “संपूर्ण विश्वामध्ये भारत हा एकमेव देश सुरक्षित आहे आणि … Read More

निसर्गप्रेमी सोनम वांगचुक यांचा खडतर प्रवास!

सोनम वांगचुक हे नाव काही नवीन नाही. ५९ वर्षाचे सोनम वांगचुक हे लडाखमधील मध्ये एक अभियंता आणि शिक्षण सुधारक आहेत. ते लडाखमधील निसर्ग वाचविण्यासाठी देत असलेला लढा अतिशय खडतर आहे. … Read More

दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर; दिल्लीत ‘आप’ चा धुवा उडाला

तब्बल २६ वर्षांनी भाजप सत्तेत नवी दिल्ली:- दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून भाजपने ४८ जागा जिंकून तब्बल २६ वर्षांनी सत्तेत प्रवेश केला. तर ‘आप’ एकूण २२ जागा जिंकू शकला. … Read More

धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेचा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून सविस्तर आढावा

धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई:- धुळे, नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण कराव्यात व कामात … Read More

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी(जि.मा.का.):- जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, यांना कळविण्यात येते की, ज्यांच्या नोंदणी या कार्यालयाच्या रोजगार पटावर आहेत, त्यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे … Read More

राष्ट्रीय लोक अदालतीचे २२ मार्च रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी(जि.मा.का.):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्यामार्फत शनिवार दि. २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात … Read More

९ फेब्रुवारीला भवानीमाता क्रिडांगण, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्‌गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा व पादुका दर्शन सोहळा!

मुंबई:- रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भवानीमाता क्रिडांगण, शिवनेरी सेवा मंडळ कार्यालयाजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिंदेवाडी, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्‌गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा, सद्‌गुरु पादुका … Read More

संपादकीय- प्रजासत्ताकाचे यशापयश!

२६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन! १९५० पासून आजपर्यंत आणि भविष्यात येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस! १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य दिनानंतर २६ जानेवारी १९५० हा दिवस ७५ वर्षांपूर्वी भारतीयांच्या … Read More

उत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया राबविल्याबद्दल महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली:- निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन … Read More

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली:- दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील एकूण ४९ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर … Read More