कोकणात व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद
मुंबई- व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद २० व २१ मे रोजी मुंबईतील सहारा स्टार येथे सुरू होणार असून २१ मे रोजी रायगड, २२ मे रोजी रत्नागिरी आणि २३ मे रोजी … Read More
मुंबई- व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद २० व २१ मे रोजी मुंबईतील सहारा स्टार येथे सुरू होणार असून २१ मे रोजी रायगड, २२ मे रोजी रत्नागिरी आणि २३ मे रोजी … Read More
जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देणाऱ्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’चे २७ मे रोजी उद्घाटन! कणकवली- कोकणचे प्रमुख राजकीय पुढारी, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून अवतरलेला जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय … Read More
निसर्ग संपन्न आडवली गावातील पुरातन श्री गणेश मंदिर, (मालवण, सिंधुदुर्ग)
नवी दिल्ली: नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या `अटल टिंकरिंग इनोव्हेशन` स्पर्धेत देशातील सर्वोत्तम ३० विद्यार्थी संशोधनांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राने यात बाजी मारली असून पुण्यातील दोन व … Read More
“आयुष्य सुंदर आहे. जगा आणि जगू द्या!” बदलत्या काळात आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन जागतिक आरोग्य संघटना काम करते. यावर्षी ‘डिप्रेशन अर्थात नैराश्य’ या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत … Read More
मुंबई उपनगरी प. रेल्वेच्या जगातील पहिल्या `महिला विशेष’ ट्रेनला झाली २६ वर्षे! मुंबई- मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते बोरिवली स्टेशन दरम्यान जगातील पहिली `महिला विशेष’ ट्रेन सुरु करून २६ वर्षे … Read More
जगातील ९० टक्के नागरिकांना घ्यावा लागतोय प्रदूषित श्वास! वायु प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी! -जागतिक आरोग्य संघटना मुंबई:- मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रगती आणि पर्यावरणाचा ऱ्हास ह्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या … Read More
“पुढचे पाऊल” या दिल्लीतील मराठी संस्थेला आवश्यक सर्व सहकार्य करु -चंद्रकात दादा पाटील नवी दिल्ली : “महाराष्ट्र राज्याने देशाला खूप काही दिले आहे. आपली संस्कृती, कला, पर्यटन, ७२० किलोमीटरचा समुद्री … Read More
‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग मुंबईसह १५ जिल्ह्यांचा सहभाग नवी दिल्ली: देशात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमांतर्गत नव्याने समावेश … Read More
शेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव- शिवार झाले पाणीदार भर उन्हाळ्यातही वाचल्या फळबागा व पिकं -शेततळ्यांमुळे वाढले १३७ एकर बागायत क्षेत्र शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत सिंचनाची जोड मिळाली तर ते … Read More