‘ग्रामीण हाट’च्या सुधारणांसाठी केंद्राकडून निधी द्या! – मुख्यमंत्री

नीती आयोगाची नवी दिल्ली येथे बैठक नवी दिल्ली:- शेतमालाची विक्री व ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील ३ हजार ५०० ‘ग्रामीण हाट’चे नुतनीकरण व सुधारणांसाठी ॲग्रो मार्केट इन्फ्रा फंड … Read More

महाराष्ट्र शासनाचा रासायनिक खतांवर बंदीचा विचार

मुंबई:- प्लास्टिक बंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभिर्याने विचार सुरु असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.

महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार

नवी दिल्ली:- देशात बेस्ट बायर्स राज्य म्हणून महाराष्ट्राचा राजधानीत गौरव झाला. राज्याच्या औद्योगिक विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

दोन हजार कोटींच्या अप्पर प्रवरा प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला

नवी दिल्ली:- राज्यातील अप्पर प्रवरा (निळवंडे-२) या जलसिंचन प्रकल्पाचा २ हजार २३२ कोटी ६२ लाखांचा प्रस्ताव केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाने स्वीकारला आहे.

२०२४ च्या ऑलिंपिकसाठी आदिवासी मुलांना राज्यशासन प्रशिक्षण देणार

मिशन शौर्यनंतर आता २०२४ च्या ऑलिंपिकसाठी मिशन ‘शक्ती’! मुंबई:- मिशन शौर्यच्या यशस्वी मोहिमेनंतर आता गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना २०२४ च्या ऑलिंपिकसाठी मिशन ‘शक्ती’च्या माध्यमातून सज्ज करणार असल्याची माहिती … Read More

‘निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण’ वेबपोर्टलचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

डिजिटल क्रांतीच्या अनुषंगाने राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना वेबपोर्टलचा लाभ होणार मुंबई:- महाराष्ट्र शासन आणि वैद्यकीय परिषदेने संयुक्तपणे तयार केलेल्या ‘निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण’ अर्थात सीएमई (कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन) वेबपोर्टलचा … Read More

सातबारा उतारे ‘क्लाऊड’वर ठेवण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

सातबारा व फेरफार नोंदी नागरिकांना सहजपणे मिळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश मुंबई:- राज्यातील सर्व गाव नमुना नंबर सातबारा व फेरफार नोंदी नागरिकांना सुरळीतपणे व विनाअडथळा मिळावेत यासाठी ही कागदपत्रे ‘क्लाऊड’वर … Read More

महाराष्ट्रातील १०० गावांमध्ये कृषी कल्याण अभियान

महाराष्ट्रातील १०० गावांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी कृषी कल्याण अभियान नवी दिल्ली:- कृषी क्षेत्रातील उत्तमोत्तम प्रयोग व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने दिनांक १ जून ते ३१ जुलै २०१८ … Read More

राजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी

मराठवाड्याची ओळख कमी पर्जन्यमान असलेला व डोंगराळ भाग म्हणून प्रचलित आहे. त्यातच शेती कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा तुटवडा आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, अपुरा पाऊस व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय … Read More

मुठवली गावच्या ‘कडू’ कारल्याची ‘गोड’ कहाणी

कडू कारले, हे त्याच्या कडूपणाबद्दल खरे तर बदनाम आहे. पण या कडू कारल्यांमुळे एखाद्या गावात परिवर्तन घडू शकतं, आणि त्यातून त्यांचे जीवनमान उंचावून रोजगारासाठी स्थलांतरासारखे सामाजिक प्रश्नही निकाली होऊ शकतात, … Read More