स्वच्छ सर्वेक्षण २०१८ वर महाराष्ट्राची छाप

एक लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत राज्यातील २८ शहरे पहिल्या शंभरात पश्चिम विभागातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्पर्धेत ५८शहरे पहिल्या शंभरामध्ये मुंबई:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ … Read More

महाराष्ट्रात आजपासून प्लास्टिकबंदी- सरकार दंडात्मक कारवाई करणार

प्लास्टिकबंदी आवश्यकच; पण पर्याय पाहिजे! मुंबई:- प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शासनाला करोडो रुपये खर्च करावे लागतात. एवढेच नव्हेतर मानवाच्या जीवनावर-आरोग्यावर दुष्परिणाम होतात. परंतु दुसरीकडे … Read More

नदी खोऱ्यांचा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

राज्यातील पाच नदी खोऱ्यांच्या जल आराखड्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील जल परिषदेच्या बैठकीत निर्णय कोकण वॉटर ग्रीडचा प्रस्तावाच्या अभ्यासासाठी समिती स्थापण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई:- राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा, … Read More

श्रीमंतीचा राजमार्ग- २५ वर्षात एका चंदनाच्या झाडापासून एक कोटी रुपये

मुंबई:- २५ वर्षात एक चंदनाचे झाड एक कोटी रुपये मिळवून देते; अशा या श्रीमंत पवित्र वृक्षाची तयार रोपे यांचे वाटप, लागवड प्रशिक्षण, जतन संवर्धनाबाबत मार्गदर्शन गत २०१६ पासून भारतीय वैदिक … Read More

विश्व कल्याणासाठी शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची गरज – राज्यपाल

मुंबई:- व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही आजची सर्वात मोठी गरज आहे. त्यादृष्टीने एक आश्वासक पाऊल म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन व अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेने (आय-एआरटीआयएसटी-आय- … Read More

महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नवी दिल्ली:- महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व अधिकारी-कर्मचारी योगासने करून प्रफुल्लित झाली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आज सकाळी चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. अंथरलेल्या … Read More

मुख्यमंत्र्यांची हायपरलूपच्या अमेरिकेतील चाचणी केंद्रास भेट

नागरिकांना गतीने सेवा देण्यासाठी ‘ओरॅकल’ राज्य शासनासोबत करणार काम मुंबई:- मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने आज आणखी एक महत्वाचे पाऊल पडले असून राज्याचे मुख्यमंत्री … Read More

‘ग्रामीण हाट’च्या सुधारणांसाठी केंद्राकडून निधी द्या! – मुख्यमंत्री

नीती आयोगाची नवी दिल्ली येथे बैठक नवी दिल्ली:- शेतमालाची विक्री व ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील ३ हजार ५०० ‘ग्रामीण हाट’चे नुतनीकरण व सुधारणांसाठी ॲग्रो मार्केट इन्फ्रा फंड … Read More

महाराष्ट्र शासनाचा रासायनिक खतांवर बंदीचा विचार

मुंबई:- प्लास्टिक बंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभिर्याने विचार सुरु असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.

महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार

नवी दिल्ली:- देशात बेस्ट बायर्स राज्य म्हणून महाराष्ट्राचा राजधानीत गौरव झाला. राज्याच्या औद्योगिक विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

error: Content is protected !!