लोकसभा निवडणूक २०१९- तिसऱ्या टप्प्यात देशात सरासरी ६३.२४ टक्के मतदान

महाराष्ट्रात ५६.५७ टक्के मतदान, आतापर्यंत लोकसभेच्या ३०२ जागांवर मतदान नवीदिल्ली:- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रासह १५ राज्यात मतदारांनी आपला हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडलं. १५ राज्यातील … Read More

Loksabha Election-महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार; सर्वाधिक ठाण्यात; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक

मुंबई:- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात … Read More