`अनिरुद्ध पहाट-७’ तस्मै श्रीगुरवे नमः॥

।। हरि ॐ।। भारतीय सनातन संस्कृतीमध्ये ज्या श्लोकाला अनन्यसाधारण महत्व आहे असा श्लोक, सर्व श्रद्धावानांच्या आवडीचा श्लोक, सर्व संतांच्या आवडीचा श्लोक जो प्रेमाने, आनंदाने आणि भावयुक्त श्रद्धेने म्हटला जातो तो … Read More

`अनिरुद्ध पहाट-६’ ममत्वाची व स्वामित्वाची भावना पूर्णतः त्यागून जावे सद्गुरुला शरण!

।। हरि ॐ।। सद्गुरुंचे नामस्मरण, गुसंकिर्तन करताना श्री गुरुगीतेमध्ये साक्षात पार्वतीमातेला शिवशंकर पुढे म्हणतात की, गुकारस्त्वन्धकारश्च, रुकारस्तेज उच्यते। अज्ञानग्रासकं ब्रह्म, गुरुरेव न संशयः॥२३॥ गु शब्दाचा अर्थ अज्ञानांधःकार होय. आणि रु … Read More

संपादकीय- AI च्या मदतीने प्रगतीचे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्गाच्या गंभीर समस्यांचा गतिरोधक हटवा!

AI अर्थात Artificial Intelligence (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता! ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रशासनामध्ये करून सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातच नाही तर देशात आदर्श होण्यासाठी सज्ज झालेला आहे! त्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे … Read More

`अनिरुद्ध पहाट-५’ गुरुगीता- श्रीगुरुच मानवाला तारणारे निश्चित ब्रह्मस्वरूपच!

।। हरि ॐ।। जगद्गुरु श्रीशिवशंकर अर्थात महादेव व पार्वती माता यांच्या संवादातून प्रकट झालेली व समग्र स्कंदपूरणाचा सारांश असलेली गुरुगीता सर्व श्रद्धावानांसाठी, परमात्म्याच्या भक्तांसाठी आदर्शदिपस्तंभाप्रमाणे निरंतर मार्गर्दर्शन करीत राहते. गुरुगीता … Read More

`अनिरुद्ध पहाट-४’ गुरुगीता- सद्गुरु माहात्म्याची सर्वोच्च पाऊलवाट!

।। हरि ॐ।। जगद्गुरु श्रीशिवशंकर अर्थात महादेव व पार्वती माता यांच्या संवादातून प्रकट झालेली व समग्र स्कंदपूरणाचा सारांश असलेली गुरुगीता सर्व श्रद्धावानांसाठी, परमात्म्याच्या भक्तांसाठी आदर्श दिपस्तंभाप्रमाणे निरंतर मार्गदर्शन  करीत राहते. … Read More

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई:- भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव … Read More

अनिरुद्ध पहाट-३ `हा साईच गजानन गणपती। साईच भगवती सरस्वती।’

।। हरि ॐ।। माझा परमात्मा, माझा सद्गुरू कसा आहे? अर्थात आपल्या सद्गुरूंचे गुणसंकीर्तन करताना, नामस्मरण करताना श्रीसाईसच्चरितकार हेमाडपंत श्रीसाईसच्चरित ग्रंथातील पहिल्या अध्यायात काय म्हणतात? हे लक्षात घ्यायला पाहिजे! हा साईच … Read More

सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’मधील विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद मुंबई:- व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सृजनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली … Read More

अनिरुद्ध पहाट-२ सद्गुरु तत्त्वच सर्वोच्च व परमश्रेष्ठ तत्त्व!

।। हरि ॐ।। सद्गुरु तत्त्वाचा अधिपती श्रीदत्तगुरु श्रीदत्तात्रेय! भोलेनाथ महादेव असो वा श्रीगणेश असो किंवा आदिमातेचा कोणतेही रूप अवतार असो! श्रीराम असो वा श्रीहनुमंत! पवित्र दैवत असो वा मानवी देह … Read More

अनिरुद्ध पहाट…! गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।

हरि ॐ प्रत्येक मानवाने पहाटे उठणे हे शारीरिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या उपयुक्त मानले जाते! ह्याची प्रचिती अनेकजण घेत असतात! ही पहाट जर सद्गुरु नामस्मरणाने झाल्यास जीवनात शुभ-पवित्र स्पंदनांची कमतरता कधीच … Read More

error: Content is protected !!