महाराष्ट्रात ५ लाख ९१ हजार व्यक्ती ‘क्वारंटाईन’
१ लाख ३५ हजार गुन्हे दाखल; ८ कोटी ८७ लाखांचा दंड मुंबई:- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. … Read More
१ लाख ३५ हजार गुन्हे दाखल; ८ कोटी ८७ लाखांचा दंड मुंबई:- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. … Read More
मुंबई:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा … Read More
१४७ जणांनी कोरोनावरती मात, ३४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्गातील एकूण रुग्ण संख्या १८६ वर पोहचली असून बुधवारी नव्याने आठ रुग्ण आढळून आले आहेत. दिलासा देणारी बाब १८६ पैकी … Read More
मुंबई:- भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान विज्ञानाचे अथांग भांडार आहे. वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र, योगशास्त्र यांसारखे असंख्य मोती या महासागरात आहेत. हे ज्ञान अनमोल, शाश्वत व सनातन आहे. ‘चीरपुरातन – नित्यनूतन’ … Read More
परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल मुंबई:- कोविड-१९ या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधींसह परिवहन … Read More
मुंबई:- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाची घोडदौड कायम आहे. मागील आठवड्यात उद्योग विभागाच्यावतीने १६ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. त्यानंतर आज पुन्हा दोन महत्त्वाच्या उद्योगांसोबत सुमारे एक हजार १७ कोटींचे सामंजस्य … Read More
एकाच दिवशी ४१६१ रुग्णांना घरी सोडले; मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे मुंबई:- राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या … Read More
ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राज्यपालांशी चर्चा मुंबई:- ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने काल राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट … Read More
मुंबई:- रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील सतरा गावांमध्ये विखुरलेल्या इतिहासपूर्वकालीन पाषाण युगातील कातळ शिल्पांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या शिल्पांच्या भोवती … Read More
राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात 29.53 चौ.किमी क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून घोषित करणारी अधिसूचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली … Read More