राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातील ४४ स्पर्धक सहभागी

विजेत्या समुहाला रशियामध्ये आयोजित जागतिक स्पर्धेत संधी नवी दिल्ली:- विविध कौशल्यावर आधारित स्पर्धेचे आयोजन केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्यावतीने एरोसीटी येथे ३ ते ५ आक्टोंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे. … Read More

उन्नत भारत अभियानासाठी महाराष्ट्रातील १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड

नवी दिल्ली:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या ‘उन्नत भारत’ अभियानासाठी महाराष्ट्रातील एकूण १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली … Read More

महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठी संधी – ऊर्जा मंत्री

नवी दिल्ली:- महाराष्ट्रात आजपर्यंत ८३४३ मेगावॅटची सौर ऊर्जा निर्माण केलेली आहे. भविष्यात महाराष्ट्र ६२ गिगा वॅट ऊर्जा निर्माण करू शकतो. महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठी क्षमता असल्याचा विश्वास राज्याचे … Read More

१० आक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण-कौशल्य विकास मंत्री

नवी दिल्ली:- येत्या १० आक्टोबरपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाणार असून याचा लाभ तीन लाख युवकांना होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल … Read More

कळस चोरीच्या निषेधार्थ कार्ला फाट्यावर भाविकांची महाआरती

लोणावळा:- महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवी मंदिर‍ाचा कळस चोरीला जाऊन एक वर्ष पुर्ण झाले तरी कळस व कळस चोरांचा तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ आज कार्ला फाटा याठिकाणी … Read More

राजधानीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

नवी दिल्ली:- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात … Read More

गोपुरी आश्रमात “आंम्ही भारताचे लोक” या पुस्तकावर विचार मंथन

म.गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमित्ताने राष्ट्र सेवा दल शाखा कणकवली व गोपुरी आश्रमाच्या वतीने पत्रकार संजय आवटे यांच्या पुस्तकावर विचार मंथन संपन्न! कणकवली:- सर्वांगिण दृष्ट्या युवाई सजग होण्यासाठी संजय … Read More

महात्मा गांधी यांची १४९ वी जयंती- राज्यपालांची मणिभवन येथे गांधीजींना आदरांजली

मुंबई:- महात्मा गांधी यांच्या एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गावदेवी, मुंबई येथील मणिभवन गांधी स्मारकाला भेट देऊन गांधीजींच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. यावेळी माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो, … Read More

शिर्डी श्री साईबाबा विश्वस्त संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींचा धनादेश

मुंबई:- शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी काल पाच कोटींचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपूर्द केला. यावेळी … Read More

अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून पत्रकार संघटनांचे खच्चीकरण करण्याचा खटाटोप

अधिस्वीकृती समिती सरकारी व्यवस्था आहे की, पत्रकारांची सरकार पुरस्कृत संघटना? सरकारनं घेतलेल्या पत्रकार हिताच्या प्रत्येक निर्णयाचे श्रेय अधिस्वीकृती समितीला देऊन मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि पत्रकारांच्या तत्सम … Read More

error: Content is protected !!