व्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रनिर्माता – राष्ट्रपती

मुंबईतील ‘नशा बंदी मंडळा’ला ‘सर्वोत्कृष्ट लाभ-निरपेक्ष संस्थेचा’ पुरस्कार नवी दिल्ली:- व्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय हा राष्ट्रनिर्माता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काल केले. येथील विज्ञान भवनात ‘जागतिक … Read More

मेट्रो प्रकल्पांमुळे ३५ टक्के खासगी वाहतूक कमी होणार!

‘एआयआयबी’च्या परिसंवादात मुख्यमंत्र्यांनी मांडले राज्यातील पायाभूत प्रकल्पांचे चित्र मुंबई:- राज्याच्या शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत. मुंबईसह राज्यातील मेट्रोच्या जाळ्यांमुळे खासगी वाहतूक ३५ टक्के कमी होईल, … Read More

राज्यातील शहिदांच्या पत्नीला-वारसाला शासकीय जमीन

कायदेशीर वारसांनाही लाभ देण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय मुंबई:- शहीद सैनिकांच्या पत्नीला दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आणखी व्यापक करून आता भारतीय सैन्यासह सशस्त्र दलातील शहीद सैनिकांच्या … Read More

महिला उद्योजिकांसाठी मुंबईमध्ये बुधवारी राज्यस्तरीय चर्चासत्र

मुंबई : महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना व उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या महिलांसाठी उद्योग संचालनालय व वर्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महिला उद्योजकता चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे … Read More

मुंबईत आजपासून स्टार्ट अप सप्ताह; २४ स्टार्ट अपची होणार अंतिम निवड

मुंबई:- महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताहाची उद्यापासून सुरुवात होत आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होणार असून … Read More

मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी सवलत

कायद्यातील सुधारणेस राज्यपालांनी दिली मंजुरी मुंबई:- सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार … Read More

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ वर महाराष्ट्राची छाप

एक लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत राज्यातील २८ शहरे पहिल्या शंभरात पश्चिम विभागातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्पर्धेत ५८शहरे पहिल्या शंभरामध्ये मुंबई:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ … Read More

महाराष्ट्रात आजपासून प्लास्टिकबंदी- सरकार दंडात्मक कारवाई करणार

प्लास्टिकबंदी आवश्यकच; पण पर्याय पाहिजे! मुंबई:- प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शासनाला करोडो रुपये खर्च करावे लागतात. एवढेच नव्हेतर मानवाच्या जीवनावर-आरोग्यावर दुष्परिणाम होतात. परंतु दुसरीकडे … Read More

नदी खोऱ्यांचा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

राज्यातील पाच नदी खोऱ्यांच्या जल आराखड्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील जल परिषदेच्या बैठकीत निर्णय कोकण वॉटर ग्रीडचा प्रस्तावाच्या अभ्यासासाठी समिती स्थापण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई:- राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा, … Read More

श्रीमंतीचा राजमार्ग- २५ वर्षात एका चंदनाच्या झाडापासून एक कोटी रुपये

मुंबई:- २५ वर्षात एक चंदनाचे झाड एक कोटी रुपये मिळवून देते; अशा या श्रीमंत पवित्र वृक्षाची तयार रोपे यांचे वाटप, लागवड प्रशिक्षण, जतन संवर्धनाबाबत मार्गदर्शन गत २०१६ पासून भारतीय वैदिक … Read More