माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन

नवी दिल्ली:- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पाचवेळा लोकसभेत मुंबईचं प्रतिनिधित्व करणारे राजकीय माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ६३ व्या वर्षी निधन … Read More

मेळघाटातील राखी झाली ग्लोबल; ३७ देशांमध्ये पोहोचणार बांबूची राखी

नवी दिल्ली:- भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) माध्यमातून मेळघाटातील आदिवासी महिलांनी बांबूपासून बनविलेल्या पर्यावरणस्नेही राख्या सांस्कृतिक परिषदेच्या परदेशातील ३७ केंद्रांमध्ये पाठविण्यात येत असल्याची माहिती आयसीसीआरचे अध्यक्ष तथा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे … Read More

वृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा- रिजनल जिरॅएट्रिक सेंटरची नागपूर येथे स्थापना होणार

मुंबई:- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रिजनल जिरॅएट्रिक सेंटर स्थापन करण्यास आणि त्याअनुषंगाने सामंजस्य करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात … Read More

बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार

मुंबई:- राज्याला बियाणे उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासह आगामी हंगामात शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसे बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रमाणित व पायाभूत बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या … Read More

खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मुंबई:- खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी राज्य शासनाकडून अशा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याबाबतच्या … Read More

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना गतिमान अंमलबजावणीसाठी सुधारणा

जास्तीत जास्त ग्रामपंचायतींच्या सहभागासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी सुधारणा मुंबई:- राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा करण्यास आज … Read More

सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना

राज्यात रासायनिक खते, किटकनाशकांचा अतिवापर रोखण्यासाठी शासनाची योजना मुंबई:- राज्यातील शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर तसेच किटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत … Read More

शासन आरोंद्याच्या खाडीसाठी हाऊस बोट देणार

सिंधुदुर्ग:- आरोंदा हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. आरोंद्यामध्ये पर्यटनाचा विकास महत्वाचा आहे. त्यासाठीच आरोंद्याच्या खाडीसाठी एक हाऊस बोट देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आरोंदा येथे आयोजित … Read More

राज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री रवाना; उद्या ५ टन पाठविणार

मुंबई:- महाराष्ट्राकडून केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी सुमारे ६.५ टन मदतसामग्री काल सायंकाळी जहाजातून रवाना करण्यात आल्यानंतर आज राज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री पाठविण्यात आली. या मदतीसह भारतीय वायुदलाच्या विमानाने आज दुपारी … Read More

देशातील पहिल्या पीपीपी तत्वावरील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई:- महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केलेल्या आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या पुणे येथील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्यावी, असे निर्देश देतानाच हा … Read More

error: Content is protected !!