राजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी
मराठवाड्याची ओळख कमी पर्जन्यमान असलेला व डोंगराळ भाग म्हणून प्रचलित आहे. त्यातच शेती कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा तुटवडा आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, अपुरा पाऊस व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय … Read More