महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई:- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या १५ नोव्हेंबर २०१८ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. १ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या … Read More

बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून मुंबईत वर्षभरात ३ हजार ६०० रुग्णांना जीवदान

पालघर, मेळघाट, पंढरपूर व गडचिरोली येथेही सेवा सुरू मुंबई:- मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवा सुरु होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीत सुमारे ३ हजार ६०० रुग्णांना जीवदान मिळाले … Read More

संपादकीय- भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे!

सर्वांगिण प्रगतीचे द्वार उघडण्यासाठी देशातील प्रत्येक संस्थेला पुढाकार घेऊन उचित नियोजनानुसार कार्य करायला पाहिजे. देशातील व्यक्ती असो वा संस्था प्रत्येकाने सर्वांगिण प्रगतीसाठी आपआपली कर्तव्य निष्ठेने पार पाडली पाहिजेत. मतदारांनी मतदानादिवशी … Read More

लिंक्स ओपन करताना काळजी घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी

लिंक्स ओपन करताना काळजी घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी श्री विजय जोशी सिंधुदुर्गनगरी:- अनेक वेळा आपल्याला लिंक्स पाठविल्या जातात; त्या सुरक्षित आहेत की नाहीत ह्याचे भान ठेवले पाहिजे. आलेल्या सर्वच लिंक … Read More

सह. गृहनिर्माण संस्थांचे कामकाज आता अधिक लोकाभिमुख व पारदर्शक

अधिनियमातील सुधारणेचा अध्यादेश काढणार राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासह त्याबाबतचे प्रशासन अधिक सुलभ, सुस्पष्ट व परिपूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यास काल झालेल्या … Read More

सूर्यप्रकाश-मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी!

सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरात आपोआप `ड’ जीवनसत्व निर्माण होतं. हे जीवनसत्व नसल्यास मानवाच्या शरीरात आजार, रोग, विकृती उत्पन्न होतात. मानवाच्या शारीरिक, मानसिक क्रियेमध्ये सूर्यप्रकाशाचे महत्व खूप आहे. सूर्य प्रकाशाला दुसरा पर्याय नाही … Read More

सर्वांगीण विकासासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार महत्त्वाचे – मुख्यमंत्री

‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ ग्रंथाचे प्रकाशन मुंबई:- महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. हा वारसा पुढे नेण्याची सर्वांची जबाबदारी आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समूहापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी … Read More

महाराष्ट्र शासन शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविणार

गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जाणून घेतल्या शिक्षकांच्या अडचणी अमरावती:- ज्ञानदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अविरतपणे शिक्षक करीत असतात. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून घडते, … Read More

नागपुरात साकारणार अन्न व औषध प्रशासन विभागाची नवीन प्रयोगशाळा

भेसळयुक्त अन्नाचे नमुने आठ दिवसात तपासून देण्याच्या सूचना नागपूर:- शुध्द व भेसळरहीत अन्न मिळणे हा सामान्यांचा अधिकार आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतून सामान्य नागरिकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने … Read More

सर्वांगिण विकासासाठी आदर्श व्यक्तिमत्वे हवीत!

भारताचा सर्वांगिण विकास होण्यासाठी अजिबातच प्रयत्न झाले नाहीत, असं म्हणता येणार नाही. भारताने वैज्ञानिक प्रगती करताना औद्योगिक विकासही केला. भारतीय उद्योगपतींनी विदेशातील अनेक कारखाने-कंपन्या विकत घेतल्या. वीस लाखांपेक्षा जास्त भारतीय आज अमेरिकेमध्ये … Read More

error: Content is protected !!