सर्वांगीण विकासासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार महत्त्वाचे – मुख्यमंत्री
‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ ग्रंथाचे प्रकाशन मुंबई:- महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. हा वारसा पुढे नेण्याची सर्वांची जबाबदारी आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समूहापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी … Read More











