सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’मधील विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद मुंबई:- व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सृजनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली … Read More

अनिरुद्ध पहाट-२ सद्गुरु तत्त्वच सर्वोच्च व परमश्रेष्ठ तत्त्व!

।। हरि ॐ।। सद्गुरु तत्त्वाचा अधिपती श्रीदत्तगुरु श्रीदत्तात्रेय! भोलेनाथ महादेव असो वा श्रीगणेश असो किंवा आदिमातेचा कोणतेही रूप अवतार असो! श्रीराम असो वा श्रीहनुमंत! पवित्र दैवत असो वा मानवी देह … Read More

अनिरुद्ध पहाट…! गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।

हरि ॐ प्रत्येक मानवाने पहाटे उठणे हे शारीरिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या उपयुक्त मानले जाते! ह्याची प्रचिती अनेकजण घेत असतात! ही पहाट जर सद्गुरु नामस्मरणाने झाल्यास जीवनात शुभ-पवित्र स्पंदनांची कमतरता कधीच … Read More

रणकर्कश होण्यापूर्वी श्रीरामाच्या रघुनंदन-भरताग्रज रूपाला शरण गेलं पाहिजे!

देशासाठी, मातृभूमीसाठी, धर्मासाठी, स्वतःसाठी, आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र पठण करा! गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी पितृवचन होण्यापूर्वी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्या देशासाठी, आपल्या … Read More

देशासाठी, मातृभूमीसाठी, धर्मासाठी, स्वतःसाठी, आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र पठण करा!

गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी पितृवचन होण्यापूर्वी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र … Read More

कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव!

मुंबई:- कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील … Read More

पहलगाम भ्याड हल्ला- भारत सरकारनं घेतले पाच मोठे निर्णय

नवीदिल्ली:- जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (CCS) बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, … Read More

संपादकीय- अतिरेकी धर्मांधतेवर-दहशतीवर विजय मिळवायलाच पाहिजे!

काल झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्हायलाच पाहिजे. ज्यांनी हल्ला केला त्यांना आणि त्यांच्या मुख्य खलनायकांना फासावर लटकवलं गेलंच पाहिजे. हा नुसता भारतीय नागरिकांवरील भ्याड हल्ला नाही तर देशाच्या … Read More

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू

मुंबई:- जम्मू काश्मीर पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघंही पुण्यातील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अतुल मोने आणि दिलीप दिसले … Read More

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला, २६ जणांचा मृत्यू

श्रीनगर : काल दुपारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचाही समावेश आहे. पुण्यापाठोपाठ डोंबिवलीमधील ३ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची … Read More

error: Content is protected !!