संपादकीय… अजितदादा पवार- धुरंधर युगाचा अस्त!

महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक अभूतपूर्व दुःखद सावली पसरली आहे. काल २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर घडलेल्या भयानक विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे अकस्मात निधन झाले. हे … Read More

संपादकीय- समर्थ ‘प्रजासत्ताक’ हीच ध्येयपूर्ती!

संपादकीय ऐकण्यासाठी ऑडिओ प्ले करा! भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतवासियांना मनपूर्वक अनिरुद्ध शुभेच्छा! देशाला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताकाचा अनुभव मिळत राहो; हीच सदिच्छा! `एआय’चा जमानासुरु आहे. त्यामुळे माहिती असूनही मी … Read More

वंदे मातरम् – १५० वर्षे

1950 मध्ये घटना समितीने वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. वंदे मातरम् ची रचना सुरुवातीला स्वतंत्रपणे करण्यात आली होती, आणि नंतर ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत (1882 … Read More

शारीरिक श्रम करूनच सर्वाथाने उन्नत्ती होते! -परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू

`श्रीं’ बीज आणि माता श्रीलक्ष्मी माहात्म्य! श्रमांशिवाय श्रीलक्ष्मीचं वरदान मिळत नाही! जीवन सफल व वैभव संपन्न करायचं असेल तर त्या `श्री’ ची श्रीलक्ष्मीची आवश्यकता आहे! श्रीलक्ष्मी नुसतं धन देत नाही; … Read More

विशेष संपादकीय… राज्यकर्त्यांकडून लोकशाहीची थट्टा!

नेमकं कुठे जायचं आणि कधी जायचं आहे? हे अगोदर ठरवावं लागतं! त्यानंतरच ज्या ठिकाणी ज्यावेळी पोहोचायचं आहे, त्यानुसार प्लॅनिंग करावं लागतं! सर्वच क्षेत्रात प्रत्येक मानवासाठी ही गोष्ट जशी आवश्यक आहे, … Read More

माझा बाप तो माझा बाप!

।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी श्रीहरिगुरुग्रामला परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी नित्यनूतन पितृवचन करताना श्रद्धावानांशी सुसंवाद साधला! त्यावेळी श्रीसाईनाथांवर … Read More

अद्भुत योगायोग!

राजस्थानचे राज्यपाल म्हणून सन्मा. श्री. हरिभाऊ किसनराव बागडे कार्यरत आहेत. ते राजकीय वर्तुळात `नाना’ म्हणून प्रसिद्ध आहेत. हरिभाऊ बागडे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४५ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चितेपिंपळगाव या … Read More

संपादकीय- तिसऱ्या महायुद्धाची भक्कम पायाभरणी!

जगाच्या राजकीय आणि लष्करी पटावरील हालचालींनी सध्या साऱ्या मानवजातीच्या भवितव्यावरच मोठे संकट आणले आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या सुरू असलेल्या संघर्षाने जगभर चिंता आणि अस्थिरता निर्माण केली आहे. ही … Read More

मुलांना आईवडीलांचे प्रेम कठोर का वाटते?

मला माझा बाप घालून – पाडून बोलतो, माझा सर्वांसमोर अपमानित करतो, मला ओरडतो, मला शिव्या घालतो, सतत माझ्या चुका काढून रागावतो, मला `असं कर’ `तसं करू नको’ असं बडबडत बसतो! … Read More

संपादकीय- लाखो मुली व महिला बेपत्ता होत असताना आम्ही गप्प का?

अत्यंत संवेदनशील विषय जो दुर्दैवी आहे, दुःखद आहे त्याही पेक्षा संतापजनक आहे! कारण तो आम्हा सर्वांच्या अगदी निकटचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. ही गंभीर समस्या देशाची आहेच आणि महाराष्ट्राचीही आहे. आकडेवारी … Read More

error: Content is protected !!