बोध कथा- भुलथापांचा राजा आणि सत्य सांगणारा आरसा!
एके काळी एक मोठे आणि अतिशय समृद्ध राज्य होते! त्या राज्याचा राजा मात्र अडाणी, स्वार्थी आणि सत्तेच्या नशेत होता. त्याला जनतेच्या समस्या जाणून घ्यायच्या नव्हत्या… त्याला फक्त एकच गोष्ट हवी … Read More
एके काळी एक मोठे आणि अतिशय समृद्ध राज्य होते! त्या राज्याचा राजा मात्र अडाणी, स्वार्थी आणि सत्तेच्या नशेत होता. त्याला जनतेच्या समस्या जाणून घ्यायच्या नव्हत्या… त्याला फक्त एकच गोष्ट हवी … Read More
एका समृद्ध राज्यात एक भयंकर राक्षस राहत होता. त्याच्या क्रौर्यामुळे गावोगावी भीतीचं सावट पसरलं होतं. तो निरपराध लोकांचा छळ करत असे, त्यांच्या कष्टांची लूट करत असे आणि विरोध करणाऱ्यांचा निर्दयपणे … Read More
ही कविता केवळ वैयक्तिक भूमिका मांडणारी नसून, ती एका तत्त्वनिष्ठ, स्वाभिमानी आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टीची घोषणा आहे. कवीने आपल्या विचारांशी, संघटनेशी आणि नैतिकतेशी असलेली निष्ठा अत्यंत ठामपणे व्यक्त केली आहे. … Read More
सत्ताधारी जेव्हा भावनिक मुद्दे पुढे करून तुम्हाला गुंगीत ठेवतात, तेव्हा तुमच्या पायाखालची मातीच सरकवण्याचे डाव रचले जातात. आजगाव-धाकोरात रात्रीच्या अंधारात जे ड्रोन घिरट्या घालत होते, ते याच कारस्थानाचे पुरावे आहेत. … Read More
राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने ‘शाळा प्रवेशोत्सव’ … Read More
“देर है, अंधेर नहीं” ही म्हण आपल्या जीवनातील आशावाद, संयम आणि न्यायावरील विश्वास यांचे प्रतीक आहे. अनेक वेळा आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की, सत्य आणि प्रामाणिकपणा हरल्यासारखे वाटते, तर … Read More
९ जून २०२६ रोजी अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात असलेल्या असलदे गावातील ग्रामस्थांनी कडक भाषेत (कानाखाली भरपूर प्रसाद देऊन) समज दिली. त्याची दखल समाज माध्यमांनी घेतलीच; … Read More
आज शहरांमध्ये बहुसंख्य नागरिक स्वतःच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई खर्च करून हौसिंग सहकारी संस्थांमध्ये घर विकत घेतात. प्रत्येकाचे स्वप्न एकच असते,आपल्या कुटुंबासोबत शांततेत, सुरक्षिततेत आणि सन्मानाने जगावे. परंतु दुर्दैवाने अनेक हौसिंग … Read More
लोकशाही केवळ निवडणुका जिंकण्यात मर्यादित नसते; ती समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासन व्यवस्थेत स्थान देण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून अधिक सक्षम बनते. भारतीय राज्यघटनेनेही याच विचारातून राज्यपालांना विधान परिषदेवर … Read More
१९९२ पासून मी माझ्या असलदे गावात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध करतोय. अगदी माझ्या पत्रकारितेची सुरुवात गावातील विकासाच्या बातम्यांपासून झाली. असलदे गावाच्या हितास बाधा आणणाऱ्या कृतींना विरोध करताना मला कोणाची साथ … Read More