संपादकीय… कोकणाच्या शाश्वत विकासाचा प्रसाद!

आपण अनेकजण कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात राहिलो. लहानाचे मोठे झालो. त्या गावाशी आजही आमची नाळ जोडलेली आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त गाव सोडावा लागला तरी वर्षातून कमीत कमी पाच सहावेळा गावी जाणं होतंच. गावात … Read More

भजन व कीर्तनाच्या नंदादीपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कितीही गडद अंधार असला तरी एक दीप लावताच जो प्रकाश पडतो त्याने अंधार नाहीसा होतो! महाकाय अज्ञानरूपी अंधार नाहीसा करण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाश देणारा इवलाचा दीप पुरेसा ठरतो! हे सामर्थ्य प्रकाशाचे … Read More

आध्यात्मिक भजनाचा खराखुरा `नंदादिप’ कोकणाला गवसला!

भजन म्हणजे परमात्म्याचे नामस्मरण, परमात्म्याचे गुणसंकिर्तन, परमात्म्याची प्रार्थना, परमात्म्यावर प्रेमभाव प्रकट करण्याचा मार्ग आणि तो काव्यात्मक, संगीतमय आहे. परमात्म्याच्या भक्तीमध्ये भजनाला महत्वाचे स्थान आहे. भगवंतांच्या स्तुतीपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला … Read More

संपादकीय- AI च्या मदतीने प्रगतीचे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्गाच्या गंभीर समस्यांचा गतिरोधक हटवा!

AI अर्थात Artificial Intelligence (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता! ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रशासनामध्ये करून सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातच नाही तर देशात आदर्श होण्यासाठी सज्ज झालेला आहे! त्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे … Read More

संपादकीय- अतिरेकी धर्मांधतेवर-दहशतीवर विजय मिळवायलाच पाहिजे!

काल झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्हायलाच पाहिजे. ज्यांनी हल्ला केला त्यांना आणि त्यांच्या मुख्य खलनायकांना फासावर लटकवलं गेलंच पाहिजे. हा नुसता भारतीय नागरिकांवरील भ्याड हल्ला नाही तर देशाच्या … Read More

संपादकीय- सिंधुदुर्गातील आकांच्या आकांचे बाप कोण?

छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण येथील समुद्रात कुरटे बेटावर स्वराज्याच्या संरक्षणासाठी सिंधुदुर्ग उभारला! स्वराज्याची खरीखुरी प्रतिमा नव्हे तर साक्षात स्वराज्याचा मजबूत साक्षीदार म्हणून आजही सिंधुदुर्ग अरबी समुद्राच्या लाटा अंगावर घेत, सुसाट्याचा … Read More

संपादकीय- प्रजासत्ताकाचे यशापयश!

२६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन! १९५० पासून आजपर्यंत आणि भविष्यात येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस! १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य दिनानंतर २६ जानेवारी १९५० हा दिवस ७५ वर्षांपूर्वी भारतीयांच्या … Read More

`आरएमसी प्लान्ट’ म्हणजे काय रे भाऊ?

विविध बांधकामांसाठी सिमेंट काँक्रीटची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते तेव्हा `आरएमसी प्लान्ट’ उभारून ती गरज भागविली जाते. परंतु ज्या ठिकाणी `आरएमसी प्लान्ट’ उभारला जातो आणि तिथे मिक्सिंग केले जाते तेव्हा तिथे … Read More

एकजुटीने असलदे गावावरील संकटाचा राक्षस मारा!

असलदे गावात राहणाऱ्या, असलदे गावात ज्यांची घरी आहेत-जमिनी आहेत, असलदे गावाशी ज्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे; अशा सर्वांना सावध करण्यासाठी मी आज संवाद साधणार आहे! माझ्या अनुभवातून आणि अभ्यासातून … Read More

संपादकीय- तरच जीवनाचे अंतिम सत्य गवसेल!

  जीवनात आर्थिक गरिबी असली की अनेक समस्या-प्रश्न निर्माण होत असतात. त्याच्याशी मुकाबला करावा लागतो. तो खडतर आणि शारीरिक मानसिक वेदनादायी प्रवास केल्यानंतर खूप वर्षांनी जीवनाचे मर्म समजून येते. अनेक … Read More

error: Content is protected !!