असलदे गावात प्रदुषणकारी क्रेशर नकोच! ग्रामस्थांचे राज्यकर्त्यांना व प्रशासनाला निवेदन!

कणकवली (प्रतिनिधी):- तालुक्यातील `असलदे गावात प्रदूषण निर्माण करणाऱ्या काळा दगडाच्या खाणींना व क्रेशरला परवानगी देण्यात येऊ नये!’ असा ग्रामसभेत ठराव झालेला आहे. ह्या ठरावानुसार गावात कोणालाही अशा खाणीसाठी व क्रेशरला … Read More

मधुकर नगर येथील जेष्ठ नागरिकांचा सन्मान व गावातील गुणीजनांचा सत्कार संपन्न

पालघर (नरेंद्र हरिभाऊ राऊत):- महाशिवरात्रीचे औचित्य साधून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मधुकर नगर येथील, ग्रामदैवत शेडदेव मंदिराच्या प्रागंणात, मंदिर समिती व नवयुग मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री. शशांक पाटील यांच्या सौजन्याने, … Read More

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून तर १० मार्चला अर्थसंकल्प!

मुंबई:- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात … Read More

छ. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला!

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग, विजयदुर्गसह १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या … Read More

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर नवी दिल्ली:- भाषा … Read More

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांची नंबरप्लेट बदलावी लागणार!

मुंबई:- महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने ४ डिसेंबर २०२४ रोजी एक आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे ज्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी … Read More

साहित्य संमेलन स्मरणिका : एक वाङ्मयीन दस्तावेज

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच होणारे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्लीत होत आहेत. या … Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात आग्रा:- आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार … Read More

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जीवनामध्ये स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, अठरापगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता, महिलांच्या कल्याणाचा, सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या … Read More

… म्हणूनच भारत देश सुरक्षित आहे आणि राहील!

आदिमातेच्या आज्ञेने सर्वसमर्थ सद्गुरु आणि सर्वसमर्थ महायोद्धा ह्या भारत वर्षामध्ये अवतीर्ण झालेला आहे; म्हणून भारत देश सुरक्षित आहे आणि राहील! मुंबई- “संपूर्ण विश्वामध्ये भारत हा एकमेव देश सुरक्षित आहे आणि … Read More