जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

१० दिवसांत सरकारने नुकसान भरपाई दिली नाही तर २३ रोजी चक्काजाम आंदोलन- राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे- वैभव नाईक कुडाळ:- आंबा, काजू बागायतदार शेतकरी व … Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी!

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार! -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी, दि. ०८ (जिमाका) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा … Read More

महाराष्ट्रात तीनशे कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य!

विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरण आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर मुंबई:- पर्यावरणाचे संर्वधन आणि विकास यांचा समतोल साधण्यावर … Read More

जागतिक महिला दिनाच्या मुहुर्तावर आरोग्य विभागाकडून ‘एचपीव्ही लसीकरण’ मोहीम!

मोहिमेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ९.८४ लाख मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मुंबई:- राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ … Read More

मुंबई उच्च न्यायालयाचे यशस्वी न्यायदान; ७९ वर्ष जुना खटला निकाली

मुंबई:- मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच 7 ऑक्टोबर 1947 रोजी दाखल झालेला एक दिवाणी दावा तब्बल 79 वर्षांनंतर निकाली काढण्यात आला आहे. न्यायमूर्ती फरहान … Read More

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ‘एआय’च्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या महाॲग्री एआय धोरणाचा परिचय नवी दिल्ली:- कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत … Read More

मुंबई उच्च न्यायालयाच्या GSICC समितीत ॲड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांची निवड!

मुंबई (मोहन सावंत):- मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधीश भारती डांग्रे यांच्या अध्येक्षतेखाली `जेंडर सेंसिटाइजेशन आणि इंटरनल कंप्लेअंट्स कमिटी (GSICC)’ ची पुनर्निर्मिती केली असून त्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून महाराष्ट्रातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, … Read More

मुंबईत २७ व २८ मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’चे आयोजन

‘पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:- वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत … Read More

माणगाव येथे ‘आंतरपिढी स्नेहबंध’ विषयावर जनजागृती कार्यक्रम!

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, जेष्ठ कायदे तज्ञ व संस्थेच्या अध्यक्षा निर्मला सामंत- प्रभावळकर यांची मार्गदर्शक उपस्थिती! जेष्ठ नागरिकांविषयी आदर, कृतज्ञता व पिढ्यानपिढ्यांतील स्नेहबंध दृढ करण्यासाठी जनजागृती उपक्रम! सावंतवाडी (मोहन सावंत):- जेष्ठ … Read More

केंद्रीय अर्थसंकल्प- महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी!

मुंबई:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका … Read More

error: Content is protected !!