संपादकीय- भ्रष्ट प्रशासनाविरोधात तोंडवली ग्रामस्थांचा आक्रोश…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर अगदी ठळकपणे दिसतो. त्याच कणकवली तालुक्यातील तोंडवली गावातील ग्रामस्थ मात्र गेल्या वर्षभरामध्ये तेथे सुरू असलेल्या स्टोन क्रेशर विरोधात तीव्र लढा देत आहेत; परंतु … Read More

ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानातील काही राज्यात विनामूल्य सार्वजनिक वाहतूक सेवा

नवी दिल्ली:- पर्शियन आखातात युद्ध पेटल्याने संपूर्ण जगात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. म्हणून इंधनाची मागणी कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब राज्याच्या सरकारने पॅकेज जाहीर केले असून पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवाझ … Read More

जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

१० दिवसांत सरकारने नुकसान भरपाई दिली नाही तर २३ रोजी चक्काजाम आंदोलन- राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे- वैभव नाईक कुडाळ:- आंबा, काजू बागायतदार शेतकरी व … Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी!

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार! -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी, दि. ०८ (जिमाका) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा … Read More

महाराष्ट्रात तीनशे कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य!

विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरण आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर मुंबई:- पर्यावरणाचे संर्वधन आणि विकास यांचा समतोल साधण्यावर … Read More

जागतिक महिला दिनाच्या मुहुर्तावर आरोग्य विभागाकडून ‘एचपीव्ही लसीकरण’ मोहीम!

मोहिमेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ९.८४ लाख मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मुंबई:- राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ … Read More

मुंबई उच्च न्यायालयाचे यशस्वी न्यायदान; ७९ वर्ष जुना खटला निकाली

मुंबई:- मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच 7 ऑक्टोबर 1947 रोजी दाखल झालेला एक दिवाणी दावा तब्बल 79 वर्षांनंतर निकाली काढण्यात आला आहे. न्यायमूर्ती फरहान … Read More

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ‘एआय’च्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या महाॲग्री एआय धोरणाचा परिचय नवी दिल्ली:- कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत … Read More

मुंबई उच्च न्यायालयाच्या GSICC समितीत ॲड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांची निवड!

मुंबई (मोहन सावंत):- मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधीश भारती डांग्रे यांच्या अध्येक्षतेखाली `जेंडर सेंसिटाइजेशन आणि इंटरनल कंप्लेअंट्स कमिटी (GSICC)’ ची पुनर्निर्मिती केली असून त्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून महाराष्ट्रातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, … Read More

error: Content is protected !!