आदर्श आमदाराचं प्रतिक म्हणजेच डॉ. भारती लव्हेकर!

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर मतदारांना विसरून जायचे असते आणि आपले राजकीय अस्तित्व ठिकविण्यासाठी किंवा राजकीय ताकद वाढविण्यासाठी कार्यरत राहायचे अशी पद्धत सुरु असताना मात्र खऱ्या अर्थाने मतदारसंघातील मतदारांच्या गरजा कोणत्या … Read More

उमेदवारांचे भवितव्य सीलबंद करणारी कामगिरी ‘लाख’ मोलाची

लाखेच्या सहा लाख कांड्या आणि चार लाख मेणबत्यांचा वापर मुंबई:- लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सील होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात … Read More

भारताची ‘मिशन शक्ती’ मोहिमेद्वारे अवकाशात उपग्रह पाडण्याची क्षमता सिद्ध

नवीदिल्ली:- भारताने आज आणखी एक नवे तंत्रज्ञान सिद्धीस नेले आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारताने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन शक्ती’ अभियानांतर्गत क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्यात यश मिळवले. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान नरेद्र … Read More

यश मिळण्यासाठी संशोधन, नवकल्पना, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

मुंबई:- विद्यार्थ्यांनी शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्यासाठी नसून शिक्षणामुळे आपला सर्वांगीण विकास होत आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यश मिळविण्यासाठी संशोधन, नवकल्पना, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती एम. … Read More

लोकसभा निवडणूक- मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्‍त्‍वाचा घटक

पुणे:- मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्‍त्‍वाचा घटक असून स्‍वीप ( सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन) कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून मतदानाची टक्केवारी वाढण्‍यास निश्चितच मदत होईल, असा विश्‍वास अपर जिल्‍हाधिकारी तथा … Read More

लोकसभा निवडणूक- महाराष्ट्रात सुमारे ४ हजार मतदान केंद्र वाढली

महाराष्ट्रात राज्यात ९१ हजारहून अधिक मतदान केंद्र, मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा देण्यावर भर मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार मतदान केंद्र वाढली आहेत. सध्या मतदारांची नावनोंदणी सुरु असल्याने … Read More

लोकसभा २निवडणुकीसाठी महाराष्ट्रात तीन लाख शाईच्या बाटल्या

मुंबई:- लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात तीन लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की … Read More

Loksabha Election-महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार; सर्वाधिक ठाण्यात; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक

मुंबई:- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात … Read More

error: Content is protected !!