‘औद्योगिक क्रांती केंद्राचे’ प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई येथील ‘औद्योगिक क्रांती केंद्र’ शेतीसाठी वरदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली:- सॅनफ्रान्सिस्को पाठोपाठ आता भारतात थेट मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला … Read More

उद्योजकांनी व्यापार आणि सेवा क्षेत्राची सांगड घालून मुंबईचा विकास साधावा! -उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई:- व्यावसायिक व उद्योजकांनी व्यापार व सेवा क्षेत्राची सांगड घालून मुंबईची प्रगती साधावी, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल येथे केले. जोगेश्वरी येथे उभारण्यात आलेल्या केनोरिटा गारमेंट हबचे उद्गाटन … Read More

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर आणि रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार मुंबई:- पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा २०१६ आणि १०१७ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता … Read More

सहकार बळकटीकरणाच्या राज्य बँकेच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ! -मुख्यमंत्री

बँकेच्या मुख्यालयात प्रतिष्ठापित श्री. विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण मुंबई:- राज्यातील सहकार बळकटीकरणाच्या राज्य सहकारी बँकेच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ राहील. अडचणीतील जिल्हा बँकांच्या मदतीसाठीचा आराखडा प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र … Read More

सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत महापालिकेचा हिस्सा राज्य शासन उचलणार

जळगाव:- सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत जळगाव शहरात विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासन विशेष बाब म्हणून शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. या अभियानातंर्गत राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या … Read More

पोषण माह अभियान- महाराष्ट्राला १४ पुरस्कार कोल्हापूरला सर्वाधिक ५ पुरस्कार

नवी दिल्ली:- केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने देशभर राबविण्यात आलेल्या ‘पोषण माह’ कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला एकूण १४ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात सर्वाधिक ५ पुरस्कार एकट्या कोल्हापूर … Read More

आरोग्य योजनांमुळे महाराष्ट्रातील ९० टक्के जनतेला आरोग्य कवच- मुख्यमंत्री

लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयास १०० कोटी तर सामान्य रुग्णालयास महिनाभरात जमीन देणार लातूर:- आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत विविध आजारावरील उपचारांसाठी राज्यातील ९० टक्के … Read More

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात पेट्रोल ५ रुपयांनी कमी

मुंबई:- केंद्र शासनाने केंद्रीय उत्पादन शुल्कात दीड रुपये प्रतिलिटर, ऑईल कंपनीने आधारभूत किंमतीत १ रुपया प्रतिलिटर आणि राज्य शासनाने मुल्यवर्धित करासह २.५० रुपयांचा भार उचलल्याने राज्यात आता पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे … Read More

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातील ४४ स्पर्धक सहभागी

विजेत्या समुहाला रशियामध्ये आयोजित जागतिक स्पर्धेत संधी नवी दिल्ली:- विविध कौशल्यावर आधारित स्पर्धेचे आयोजन केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्यावतीने एरोसीटी येथे ३ ते ५ आक्टोंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे. … Read More

उन्नत भारत अभियानासाठी महाराष्ट्रातील १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड

नवी दिल्ली:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या ‘उन्नत भारत’ अभियानासाठी महाराष्ट्रातील एकूण १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली … Read More

error: Content is protected !!