मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो ३ च्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण

येत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:- देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ च्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र … Read More

‘सर्वांसाठी आरोग्य’ उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना

आयुष्मान भारत’ योजनेचा महाराष्ट्रात शुभारंभ मुंबई:- ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील लाखो बांधवांसाठी विकासाची पहाट ठरेल. महाराष्ट्रात या योजनेसोबतच … Read More

राज्यात १० हजार कि.मी.चे कॉरीडॉर; प्रत्येकी ३ हजार कि.मी.चे रस्ते, सायकल ट्रॅक

नीती आयोगासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सादरीकरण नवी दिल्ली:- राज्यात सुरक्षित व सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी १० हजार किलो मीटरचे विविध कॉरीडोर, ३ हजार किलोमीटरचे औद्योगिक रस्ते, शहरी भागात … Read More

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली महामार्गाची पाहणी

रत्नागिरी:- सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते लांजा पर्यंतच्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी तसेच महामार्गावरील रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणारे खात्याच्या … Read More

आरोग्य सेवा आणि कार्यकारी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

मुंबई:- शासनाच्या आरोग्य विभागाने मर्यादित मनुष्यबळाच्या सहाय्याने अनेक नाविन्यपूर्ण आरोग्य कार्यक्रम राबवून स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसिससारख्या सार्वजनिक आरोग्य समस्या सोडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. दूरशिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्यकर्मींना ‘माता आणि बालकांच्या … Read More

किसान कॉल सेंटरच्या माध्यमातून शेतीविषयक अडचणींवर मार्गदर्शन

ठाणे:- कृषि मंत्रालयाने सुरु केलेल्या “किसान कॉल सेंटर” योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले आहे. हे कॉल सेंटर राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये १४ विभिन्न ठिकाणी … Read More

जलसाक्षरतेसाठी आंतरसंवाद आवश्यक- राजेंद्र सिंह

नवी मुंबई:- आपल्या देशात जलसंधारणाची कामे झाली आहेत, परंतू आता जलसाक्षरतेची गरज आहे. त्यासाठी आंतरसंवादाची आवश्यकता आहे. संवादातून शाश्वत विकास होतो, असे प्रतिपादन जलबिरादरी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी … Read More

दहीकाल्याची हंडी तुम्ही फोडा, अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी आम्ही फोडणार-मुख्यमंत्री

दहीहंडीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने ठाणे, भिवंडीत गोविंदा पथकांमध्ये उत्साह ठाणे:- दहीहंडीचा उत्सव सर्वत्र लोकप्रिय करणाऱ्या ठाणे शहरातील दहीहंडी उत्सवासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: ठाण्यात आल्यामुळे येथील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे … Read More

इंडिया पोस्ट पेमेंट बँक-देशाच्या आर्थिक क्रांतीच्या वाटचालीत सुवर्णपान

मुंबई:- देशाच्या आर्थिक क्रांतीच्या वाटचालीत इंडिया पोस्ट पेमेंट बँक- (आयपीपीबी) ची सुरवात एक सुवर्णपान ठरेल. यामुळे विकासापासून दूर जनतेचे आर्थिक समावेशन पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज … Read More

महाराष्ट्रात सुरु होणार ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र

नवी दिल्ली:- ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय … Read More

error: Content is protected !!