‘जलयुक्त’ सारख्या योजनांमुळे दुष्काळ भेडसावणार नाही! -परिवहनमंत्री दिवाकर रावते
माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘संवाद वारी’ उपक्रमाचा समारोप पंढरपूर:- जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि शेततळे या योजनांमुळे यापुढे भविष्यात महाराष्ट्राला कधीही दुष्काळ भेडसावणार नाही, असा विश्वास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी … Read More











