मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तू युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

सर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य नवी दिल्ली:- दक्षिण मुंबई मधील १९ व्या व २० व्या शतकातील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तुंचा (आर्ट डेको) समावेश आज … Read More

३ सागरी जिल्हयांच्या सीआरझेड व्यवस्थापन योजनेस दीड महिन्यात मंजुरी

मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रीय वने व पर्यावरण मंत्र्यांनी दिले आश्वासन नवी दिल्ली:- राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व मुंबई उपनगर या सागरी किनारा लाभलेल्या जिल्ह्यांना येत्या दीड महिन्यात सागरी किनारा नियमन क्षेत्र … Read More

पीएमएवाय-राज्यातील अतिरिक्त ८ लाख घर बांधणीस मंजुरी देण्याची मागणी

पीएमएवाय (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील अतिरिक्त ७ लाख ९४ हजार घर बांधणीस मंजुरी देण्याची मागणी नवी दिल्ली:- राज्याच्या ग्रामीण भागातील गरीब जनतेला हक्काचे घरे बांधून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)’ अंतर्गत … Read More

विधानपरिषदेचे निकाल जाहीर; विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी

मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघ विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी नवी मुंबई:- मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीनंतर खालीलप्रमाणे विजयी उमेदवारांची … Read More

पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत उद्यापर्यंत…

पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३० जून २०१८ नवी दिल्ली:- पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत उद्यापर्यंत म्हणजेच ३० जून २०१८ आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट … Read More

वृक्षांना सर्वाधिक महत्व देणारी जगातली सर्वात जुनी भारतीय संस्कृती

राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाच्या उपक्रमात यंदा १३ कोटी वृक्ष लावण्याचे उदीष्ट राज्याने ठेवले आहे. वृक्षाचे महत्व वेगळे पणानं सांगण्याची गरज नाही पण या निमित्तानं काही रोचक माहिती या … Read More

‘अतिथी देवो भव’चा प्रत्यय देणारी ‘न्याहरी निवास योजना’

कोकणातील विविध धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, विलोभनीय समुद्र किनारे, डोंगर रांगा, नदी, खाड्या याचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे रायगड जिल्ह्यापासून सारख्याच अंतरावर आहेत. … Read More

१००० गावांच्या परिवर्तनासाठी विविध संस्थांबरोबर राज्य शासनाचे ६१ करार

शासन व संस्थांच्या भागीदारीने महाराष्ट्रात महापरिवर्तन घडणार – मुख्यमंत्री मुंबई:- राज्यातील एक हजार गावांचा विकास करण्यासाठी आज राज्य शासनाचे विविध विभाग, ‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन’ आणि विविध सामाजिक संस्था, … Read More

बचत गटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा

राज्यस्तरीय महिला उद्योजिका चर्चासत्र मुंबई : राज्यात बचत गट चळवळ यशस्वी ठरली आहे. आता या बचत गटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे १८४ मोबाईल टॉवर उभारणार

नवी दिल्ली:- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल व इंटरनेट सुविधेत वाढ होणार असून या जिल्ह्यात लवकरच १८४ अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा … Read More

error: Content is protected !!