‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवार्ड २०१८’साठी महिला उद्योजकांना आवाहन!

निती आयोग व संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार नवी दिल्ली:- स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात बदल घडवून आणणाऱ्या महिला उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी निती आयोगाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘वुमेन … Read More

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त मुंबईत १६ मे रोजी परिषद

राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि कृषी पर्यटन विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन मुंबई:- जागतिक कृषी पर्यटन दिनी शेतकऱ्यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण पर्यटन परिषद तसेच कृषी पर्यटन पुरस्कार वितरण … Read More

पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ; दर वाढतच राहणार!

नवी दिल्ली:- आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढूनही पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली नव्हती; अखेर आज कर्नाटक विधानसभा निवडणूक होताच काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात … Read More

दिल्लीसह सहा राज्यात वादळासह पावसामुळे ७१ लोक मृत्यूमुखी!

नवी दिल्ली:- दिल्लीसह सहा राज्यात झालेल्या जोरदार धुळीच्या वादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे ७१ लोक मृत्युमुखी पडले आहेत; तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले असून मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झालेले आहे. सुमारे … Read More

७४ टक्के साक्षरतेचा दर; तरीही ३५ कोटी जनता अशिक्षित!

इंदिरादेवी जाधव यांचे व्यक्तीमत्व सदैव प्रेरणादायी! -चंद्रकांत पाटील इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्यु. कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कोल्हापूर:- स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या … Read More

राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला कलचाचणी २०१८ चा अहवाल १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांची कल चाचणी महाकरियर मित्र पोर्टलवर अहवाल उपलब्ध मुंबई:- दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कल चाचणी … Read More

राष्ट्र निर्मितीमध्ये आरोग्य सेविकांचे महत्वपुर्ण योगदान! – राष्ट्रपती

महाराष्ट्रातील १ परिचारिका, १ एएनएम ला राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान नवी दिल्ली- राष्ट्र निर्मितीमध्ये आरोग्य सेविकांचे महत्वपुर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. महाराष्ट्रातील १ परिचारिका आणि … Read More

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार!

तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी करावा : राष्ट्रपती श्री.कोविंद नवी दिल्ली:- महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान भवन … Read More

दुर्धर आजाराच्या नैराश्येपोटी हिंमाशू रॉय यांची आत्महत्या!

कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जनताही मुकली! मुंबई:- १९८८ च्या तुकडीचे पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन आणि समन्वय) हिमांशू रॉय यांनी मुंबईतील मलबार हिल येथील निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून … Read More

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रतिभेचे कौतुक!

अटल टिंकरींग इनोव्हेशन मॅराथॉनचा निकाल जाहीर नवी दिल्ली: ऑटोमोबाईल कंपन्यातील पाण्याचा पुनर्वापर, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, सोलर वॉटर बल्ब आणि आयुस्प्रे हे महत्वाचे संशोधन मांडणाऱ्या महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधनासह देशातील … Read More

error: Content is protected !!