सोशल मीडियावर महिलांविरोधी टिपणी, सायबर समितीचा ३ महिन्यात अहवाल…!

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती! नवी दिल्ली:- सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांविरोधात केल्या जाणाऱ्या अवमानकारक, अश्लील टिपणींना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाच्यावतीने स्थापन करण्यात आलेली ‘सायबर … Read More

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण होते काही सेकंदात फुल्ल!

`गणपतीक गावाक जायचा कसा?’ चाकरमानी वेटिंगवर….. मुंबई- काही सेकंदात कोकण रेल्वे मागार्वरून धावणाऱ्या गाड्या फुल्ल होतात; त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पडणारा प्रश्न यावर्षीही पडणार आहे. `गणपतीक गावाक जायचा कसा?’ हा भला मोठा … Read More

कोकणात व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद

मुंबई- व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद २० व २१ मे रोजी मुंबईतील सहारा स्टार येथे सुरू होणार असून २१ मे रोजी रायगड, २२ मे रोजी रत्नागिरी आणि २३ मे रोजी … Read More

अत्याधुनिक ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’चे २७ मे रोजी उद्घाटन!

जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देणाऱ्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’चे २७ मे रोजी उद्घाटन! कणकवली- कोकणचे प्रमुख राजकीय पुढारी, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून अवतरलेला जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय … Read More

अटल टिंकरींग संशोधन स्पर्धेत महाराष्ट्रातील चार शाळांची निवड

नवी दिल्ली: नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या `अटल टिंकरिंग इनोव्हेशन` स्पर्धेत देशातील सर्वोत्तम ३० विद्यार्थी संशोधनांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राने यात बाजी मारली असून पुण्यातील दोन व … Read More

३५ कोटी लोकांना नैराश्याचा विळखा! नैराश्य येण्याची कारणे….

“आयुष्य सुंदर आहे. जगा आणि जगू द्या!” बदलत्या काळात आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन जागतिक आरोग्य संघटना काम करते. यावर्षी ‘डिप्रेशन अर्थात नैराश्य’ या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत … Read More

जगातील पहिल्या `महिला विशेष’ ट्रेनला झाली २६ वर्षे!

मुंबई उपनगरी प. रेल्वेच्या जगातील पहिल्या `महिला विशेष’ ट्रेनला झाली २६ वर्षे! मुंबई- मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते बोरिवली स्टेशन दरम्यान जगातील पहिली `महिला विशेष’ ट्रेन सुरु करून २६ वर्षे … Read More

वायु प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी! -WHO

जगातील ९० टक्के नागरिकांना घ्यावा लागतोय प्रदूषित श्वास! वायु प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी! -जागतिक आरोग्य संघटना मुंबई:- मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रगती आणि पर्यावरणाचा ऱ्हास ह्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या … Read More

“पुढचे पाऊल”चे दिल्लीत महाराष्ट्र महोत्सव!

“पुढचे पाऊल” या दिल्लीतील मराठी संस्थेला आवश्यक सर्व सहकार्य करु -चंद्रकात दादा पाटील नवी दिल्ली : “महाराष्ट्र राज्याने देशाला खूप काही दिले आहे. आपली संस्कृती, कला, पर्यटन, ७२० किलोमीटरचा समुद्री … Read More

‘बेटी पढाओ बेटी बचाओ’-महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांचा सहभाग

‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग मुंबईसह १५ जिल्ह्यांचा सहभाग नवी दिल्ली: देशात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमांतर्गत नव्याने समावेश … Read More

error: Content is protected !!