मुंबईसह राज्यातील इतर भागातही बाईक अॅम्ब्युलन्स सुरू होणार

मोटार बाईक अॅम्ब्युलन्स सेवेतील नव्या वीस मोटार बाईकचे लोकार्पण मुंबई:- आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक अॅम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी … Read More

१३ कोटी वृक्षलागवडीसाठी राज्यात १९ कोटीहून अधिक रोपे उपलब्ध

मुंबई:- लोकांनी ठरवलं तर ते पर्यावरण रक्षणाच्या कामात किती उत्तम योगदान देऊ शकतात हे मागील दोन वर्षात लोकसहभागातून झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमातून दिसून आलं. हजारो हातांनी अगदी उत्स्फुर्तपणे गाव-शिवारात, वाडी-वस्तीत झाडं … Read More

‘सौभाग्य’ योजना- १६ खेड्यातील ५ लाख घरांना वीज जोडणी!

महाराष्ट्रातील १९२ खेड्यांमध्ये ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी नवी दिल्ली:- देशातील गोरगरीब जनतेच्या घरात वीज पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य’ योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील १६ हजार … Read More

सागरी मत्स्यव्यवसायाबाबत प्रशिक्षण- १८ जूनपर्यंत अवधी

‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ – सहा महिन्याचे प्रशिक्षण मुंबई:- ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या ६ महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण … Read More

२२ मे, जैवविविधता दिवस- भविष्यात जीवसृष्टी सुरक्षिततेसाठी…

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ – दृष्टीकोन व साध्य सर्वांगिण विकासासाठी जैविक विविधता अतिशय काटेकोरपणाने जपणे मानवासाठी खडतर असले तरी त्यासाठी उचित नियोजन अत्यावश्यक निर्माण झाला आहे. अनेक जैविक परिसंस्थांमध्ये असंतुलीतपणा … Read More

मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा! -मत्स्यविकास मंत्री

मासे मरत असल्याने मासेमारी क्षेत्रात एलईडी बल्ब न वापरण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय! नवी दिल्ली : मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली. येथील … Read More

जलयुक्त शिवार अभियान-जळगाव जिल्ह्यातील ४५४ गावे झाली जलयुक्त

जिल्ह्यात या वर्षात ३६११८ टी.सी.एम. साठवण क्षमता निर्माण झाली जळगाव:- टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात गेल्या चार वर्षात झालेल्या कामांचे दृष्य परिणाम राज्यात सर्वत्र दिसायला लागले आहेत. … Read More

वाढता वाढता वाढे….. पेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांक!

देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत! नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली नव्हती. सदर निवडणुका संपताच … Read More

सूर्य किरणांचा उद्योजक प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून घेतला लाभ

भविष्यात सुर्यकिरणांचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे, या दूरदृष्टीने वर्ध्याच्या एका विद्युत अभियंत्याने सोलर पॅनल बसविण्याचा उद्योग सुरू केला. ३ लाख रुपयांपासून सुरू केलेला त्याचा हा उद्योग आज … Read More

जलयुक्त शिवार अभियानाचे फलित- यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होणार! 

जलयुक्त शिवार अभियानाचे फलित- ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली  व यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होणार! सांगली : महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील ११ … Read More

error: Content is protected !!