जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

१० दिवसांत सरकारने नुकसान भरपाई दिली नाही तर २३ रोजी चक्काजाम आंदोलन- राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे- वैभव नाईक कुडाळ:- आंबा, काजू बागायतदार शेतकरी व … Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी!

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार! -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी, दि. ०८ (जिमाका) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा … Read More

महाराष्ट्रात तीनशे कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य!

विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरण आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर मुंबई:- पर्यावरणाचे संर्वधन आणि विकास यांचा समतोल साधण्यावर … Read More

जागतिक महिला दिनाच्या मुहुर्तावर आरोग्य विभागाकडून ‘एचपीव्ही लसीकरण’ मोहीम!

मोहिमेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ९.८४ लाख मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मुंबई:- राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ … Read More

error: Content is protected !!