माझा बाप तो माझा बाप!

।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी श्रीहरिगुरुग्रामला परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी नित्यनूतन पितृवचन करताना श्रद्धावानांशी सुसंवाद साधला! त्यावेळी श्रीसाईनाथांवर … Read More

अद्भुत योगायोग!

राजस्थानचे राज्यपाल म्हणून सन्मा. श्री. हरिभाऊ किसनराव बागडे कार्यरत आहेत. ते राजकीय वर्तुळात `नाना’ म्हणून प्रसिद्ध आहेत. हरिभाऊ बागडे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४५ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चितेपिंपळगाव या … Read More

लाखोचा गंडा घालणाऱ्या महिलेला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

देवगड:- शेअर मार्केटमध्ये दर महिना चांगला परतावा देणारी गुंतवणूक स्किम असल्याचे आमिष दाखवून देवगड, जामसंडे शहरातील महिलांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देवगड- पवनचक्की येथील श्रद्धा प्रकाश मोंडकर उर्फ आकांक्षा अतुल धुरी … Read More

संपादकीय- तिसऱ्या महायुद्धाची भक्कम पायाभरणी!

जगाच्या राजकीय आणि लष्करी पटावरील हालचालींनी सध्या साऱ्या मानवजातीच्या भवितव्यावरच मोठे संकट आणले आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या सुरू असलेल्या संघर्षाने जगभर चिंता आणि अस्थिरता निर्माण केली आहे. ही … Read More

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

मुंबई:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली … Read More

राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” मोहिम – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई:- शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा … Read More

कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; चौघांचा मृत्यू! 

३८ जणांची सुटका, २५ जण वाहून गेल्याची भीती! ३५ वर्षे जुना धोकादायक पूल कोसळल्याने भीषण दुर्घटना पुणे:- मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी कोसळून मोठी … Read More

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:- राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये यासाठी “नो शॉर्टेज, नो वेस्टेज” हे धोरण अंमलात आणावे. हे धोरण तातडीने तयार … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार

नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना सुमारे ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार, २००० रोजगार निर्मिती मुंबई:- नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात … Read More

एअर इंडियाच्या २४२ प्रवाशी असणाऱ्या विमानाचा भीषण अपघात

अहमदाबाद:- दुपारी १.४० च्या सुमारास एअर इंडियाचे इंग्लंडला जाणारे विमान अहमदाबाद इथे कोसळले. विमान निवासी क्षेत्रात कोसळल्याने मोठया प्रमाणत जीवित आणि वित्तहानी झाली. भारतातील नेत्यांसह जगातील अनेक नेत्यांनी झालेल्या अपघाताबद्दल … Read More

error: Content is protected !!