मुंबईत PLFS व ASUSE सर्वेक्षणाला प्रारंभ; नागरिक, लघुउद्योजकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन

मुंबई:- भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत देशभरात PLFS (Periodic Labour Force Survey) आणि ASUSE (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises) ही महत्त्वाची सर्वेक्षणे राबविण्यात येत असून, राज्यात प्रथमच … Read More

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणातील दोषीला फाशी; अवघ्या पावणेदोन महिन्यांत निकाल

१४ दिवसांत दोषारोपपत्र, डे-टू-डे सुनावणी; राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी एक पुणे:- भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पुणे जिल्हा व सत्र … Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी:- भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त झाला असला, तरी ही स्थिती कायम राखण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दि. २८ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय … Read More

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक वेगवान होणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी पालघर:- भारत सरकारमार्फत सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा सुमारे १,४०० किलोमीटर लांबीचा, ८ पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड द्रुतगती … Read More

व्हेनेझुएलात भूकंपाचा हाहाकार; १८८ मृत्युमुखी तर १५०० जखमी

काराकास:- व्हेनेझुएला देशाची राजधानी काराकास व आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. हजारो लोक मृतमुखी पडल्याची चिंता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मृतांचा आकडा २०० पार गेला असून १५०० लोक जखमी … Read More

संगणक शिक्षण क्षेत्रात महान कार्याबदल श्री. गणेश केशव परब यांना कृतज्ञता सन्मानपत्र

मुंबई – कालच साई गजानन मंदिर ट्रस्ट ह्या सेवाभावी संस्थेच्यावतीने शारदा कॉम्पुटर क्लासेसचे संचालक श्री. गणेश केशव परब यांच्या संगणक क्षेत्रातील महान कार्याबदल कृतज्ञता सन्मानपत्र भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष श्री. निलेश … Read More

ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटरची जोडणी नको! – संतोष नाईक

कणकवली:- वीज ग्राहकांचे घरातील वीज मीटर ग्राहकांच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय बदलण्यात येऊ नयेत! असे निवेदन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी रत्नागिरी येथे अनिल … Read More

समिक्षा… `माझी भूमिका’ – स्वाभिमानी मनाचा निर्भीड आवाज

  ही कविता केवळ वैयक्तिक भूमिका मांडणारी नसून, ती एका तत्त्वनिष्ठ, स्वाभिमानी आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टीची घोषणा आहे. कवीने आपल्या विचारांशी, संघटनेशी आणि नैतिकतेशी असलेली निष्ठा अत्यंत ठामपणे व्यक्त केली आहे. … Read More

सावधान… आज जात्यात आजगाव, उद्या संपूर्ण कोकण?

सत्ताधारी जेव्हा भावनिक मुद्दे पुढे करून तुम्हाला गुंगीत ठेवतात, तेव्हा तुमच्या पायाखालची मातीच सरकवण्याचे डाव रचले जातात. आजगाव-धाकोरात रात्रीच्या अंधारात जे ड्रोन घिरट्या घालत होते, ते याच कारस्थानाचे पुरावे आहेत. … Read More

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध!

पुणे:- स्पर्धा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध … Read More

error: Content is protected !!