संगणक शिक्षण क्षेत्रात महान कार्याबदल श्री. गणेश केशव परब यांना कृतज्ञता सन्मानपत्र

मुंबई – कालच साई गजानन मंदिर ट्रस्ट ह्या सेवाभावी संस्थेच्यावतीने शारदा कॉम्पुटर क्लासेसचे संचालक श्री. गणेश केशव परब यांच्या संगणक क्षेत्रातील महान कार्याबदल कृतज्ञता सन्मानपत्र भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष श्री. निलेश … Read More

ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटरची जोडणी नको! – संतोष नाईक

कणकवली:- वीज ग्राहकांचे घरातील वीज मीटर ग्राहकांच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय बदलण्यात येऊ नयेत! असे निवेदन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी रत्नागिरी येथे अनिल … Read More

समिक्षा… `माझी भूमिका’ – स्वाभिमानी मनाचा निर्भीड आवाज

  ही कविता केवळ वैयक्तिक भूमिका मांडणारी नसून, ती एका तत्त्वनिष्ठ, स्वाभिमानी आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टीची घोषणा आहे. कवीने आपल्या विचारांशी, संघटनेशी आणि नैतिकतेशी असलेली निष्ठा अत्यंत ठामपणे व्यक्त केली आहे. … Read More

सावधान… आज जात्यात आजगाव, उद्या संपूर्ण कोकण?

सत्ताधारी जेव्हा भावनिक मुद्दे पुढे करून तुम्हाला गुंगीत ठेवतात, तेव्हा तुमच्या पायाखालची मातीच सरकवण्याचे डाव रचले जातात. आजगाव-धाकोरात रात्रीच्या अंधारात जे ड्रोन घिरट्या घालत होते, ते याच कारस्थानाचे पुरावे आहेत. … Read More

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध!

पुणे:- स्पर्धा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध … Read More

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत

वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला प्रेरणादायी संदेश रायगड:- पनवेल येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या … Read More

सिंधुदुर्गात उच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ; वेगाने वाढतेय बेकायदा वृक्षतोड! दोडामार्ग–सावंतवाडी तालुक्यात वनसंपदेवर घाला; पर्यावरणप्रेमींकडून तातडीच्या कारवाईची मागणी  सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) – उच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध घातले असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग … Read More

शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’

राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने ‘शाळा प्रवेशोत्सव’ … Read More

संपादकीय… साकव बांधला, पण जोडरस्त्याचे काय? नियोजनातील त्रुटींचा गंभीर प्रश्न

शासनाकडून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वाहतुकीची गैरसोय दूर व्हावी आणि दुर्गम वस्त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडता यावे, हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र … Read More

असलदे गावात ७८ लाखांचा साकव अन् नदीपात्रातील जोडरस्ता; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाची पोलखोल?

कणकवली (प्रतिनिधी):- सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाच्या माध्यमातून असलदे बौद्धवाडी ते ओझरम ह्या दोन गावांना जोडणारा साकव पियाळी नदीवर बांधण्यात आला असून सदर साकवाचा ओझरमाच्या बाजूने शेवटचा कॉलम आणि मातीचा … Read More

error: Content is protected !!