लोकसभा निवडणूक- महाराष्ट्रात सुमारे ४ हजार मतदान केंद्र वाढली

महाराष्ट्रात राज्यात ९१ हजारहून अधिक मतदान केंद्र, मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा देण्यावर भर मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार मतदान केंद्र वाढली आहेत. सध्या मतदारांची नावनोंदणी सुरु असल्याने … Read More

लोकसभा २निवडणुकीसाठी महाराष्ट्रात तीन लाख शाईच्या बाटल्या

मुंबई:- लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात तीन लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की … Read More

बेरोजगारीचा महाराक्षस!

लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. राजकीय पक्षांकडून निवडणुका जिंकण्यासाठी सर्व उचित आणि अनुचित मार्ग वापरले जातील. सत्ता कोणाचीही येवो; पण प्रश्न मात्र संपत नाहीत. उलट ते प्रश्न अधिकाधिक गंभीर रूप … Read More

लोकसभा निवडणुकीतून लोकशाही सर्वांगिण विकासासाठी अधिक सदृढ व्हायला हवी!

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून ५४३ खासदारांची निवड मतदार करणार आहेत. संपूर्ण लोकसभा म्हणजे देश घडविणारा … Read More

Loksabha Election-महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार; सर्वाधिक ठाण्यात; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक

मुंबई:- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात … Read More

‘सी व्हिजिल’च्या माध्यमातून नागरिकांची नजर ; आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी ॲपवर, २९४ तक्रारींवर कार्यवाही

मुंबई:- नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून … Read More

साधा-सोपा राजकारणी! मनोहर पर्रिकरांच्या आदर्शांना मनापासून सलाम!

कालच सायंकाळी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. देशांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या दुःखद निधनाने देश हळहळला. देश साध्या सोप्या राजकारणी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या … Read More

यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती

मुंबई:- महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. २००४, २००९ आणि २०१४ च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. २००४ मध्ये पुरुष आणि … Read More

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन- उद्या अंत्यसंस्कार

पणजी:- देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे त्यांच्या दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात … Read More

राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली:- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले. हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनवाडे यांना मरणोत्तर … Read More

error: Content is protected !!