भारताची ‘मिशन शक्ती’ मोहिमेद्वारे अवकाशात उपग्रह पाडण्याची क्षमता सिद्ध

नवीदिल्ली:- भारताने आज आणखी एक नवे तंत्रज्ञान सिद्धीस नेले आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारताने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन शक्ती’ अभियानांतर्गत क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्यात यश मिळवले. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान नरेद्र … Read More

यश मिळण्यासाठी संशोधन, नवकल्पना, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

मुंबई:- विद्यार्थ्यांनी शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्यासाठी नसून शिक्षणामुळे आपला सर्वांगीण विकास होत आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यश मिळविण्यासाठी संशोधन, नवकल्पना, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती एम. … Read More

लोकसभा निवडणूक- मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्‍त्‍वाचा घटक

पुणे:- मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्‍त्‍वाचा घटक असून स्‍वीप ( सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन) कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून मतदानाची टक्केवारी वाढण्‍यास निश्चितच मदत होईल, असा विश्‍वास अपर जिल्‍हाधिकारी तथा … Read More

लोकसभा निवडणूक- महाराष्ट्रात सुमारे ४ हजार मतदान केंद्र वाढली

महाराष्ट्रात राज्यात ९१ हजारहून अधिक मतदान केंद्र, मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा देण्यावर भर मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार मतदान केंद्र वाढली आहेत. सध्या मतदारांची नावनोंदणी सुरु असल्याने … Read More

लोकसभा २निवडणुकीसाठी महाराष्ट्रात तीन लाख शाईच्या बाटल्या

मुंबई:- लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात तीन लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की … Read More

बेरोजगारीचा महाराक्षस!

लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. राजकीय पक्षांकडून निवडणुका जिंकण्यासाठी सर्व उचित आणि अनुचित मार्ग वापरले जातील. सत्ता कोणाचीही येवो; पण प्रश्न मात्र संपत नाहीत. उलट ते प्रश्न अधिकाधिक गंभीर रूप … Read More

लोकसभा निवडणुकीतून लोकशाही सर्वांगिण विकासासाठी अधिक सदृढ व्हायला हवी!

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून ५४३ खासदारांची निवड मतदार करणार आहेत. संपूर्ण लोकसभा म्हणजे देश घडविणारा … Read More

Loksabha Election-महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार; सर्वाधिक ठाण्यात; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक

मुंबई:- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात … Read More

‘सी व्हिजिल’च्या माध्यमातून नागरिकांची नजर ; आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी ॲपवर, २९४ तक्रारींवर कार्यवाही

मुंबई:- नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून … Read More

साधा-सोपा राजकारणी! मनोहर पर्रिकरांच्या आदर्शांना मनापासून सलाम!

कालच सायंकाळी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. देशांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या दुःखद निधनाने देश हळहळला. देश साध्या सोप्या राजकारणी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या … Read More

error: Content is protected !!