महाराष्ट्रात सरकारतर्फे शेतकऱ्यांना चार वर्षात ५० हजार कोटी रुपयांची मदत
औरंगाबाद:- सध्याचे सरकार हे गतिमान सरकार असून सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या सरकारने गेल्या चार वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. तसेच यावर्षीही दुष्काळाचा अहवाल … Read More











