शक्तीपीठ महामार्ग पर्यटनाच्या वृद्धीसाठी नव्हेतर मायनिंग आणि कोळसा वाहतूकीसाठीच! -डॉ. जयेंद्र परुळेकर

सावंतवाडी:- “शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्यात यावा; अशी मागणी आता सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार दिपक केसरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. यातूनच हे सिद्ध होत आहे की हा … Read More

तिवरे धरण दुर्घटना- राज्य मानवाधिकार आयोगाचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई:- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना ४ ऑगस्ट २०२५ पूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दि. … Read More

कुडाळमध्ये पुरुषांकडून सलग सोळा वर्षे वटपौर्णिमा व्रत!

प्रेम, परंपरा आणि समतेचा संगम! पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पुरुषांकडून वटपौर्णिमा व्रत! ‘ती करते माझ्यासाठी, मी करतो तिच्यासाठी’ स्त्री-पुरुष समानतेला सलामी! कुडाळ:- गेली सोळा वर्षे कुडाळमधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वटपौर्णिमा साजरी … Read More

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पोलखोल! शिवसेना आक्रमक

शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सहसंचालकांसमोर केली पोलखोल ८० टक्के बेड रिकामी मात्र रुग्णालयातील कपडे धुण्याचे तब्बल ५६ लाख रु. झाले बिल वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर, … Read More

मुलांना आईवडीलांचे प्रेम कठोर का वाटते?

मला माझा बाप घालून – पाडून बोलतो, माझा सर्वांसमोर अपमानित करतो, मला ओरडतो, मला शिव्या घालतो, सतत माझ्या चुका काढून रागावतो, मला `असं कर’ `तसं करू नको’ असं बडबडत बसतो! … Read More

संपादकीय… मुंबई लोकलमधील कष्टकरी जनतेच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

आज सकाळी सकाळी ९:२० च्या सुमारास प्रचंड गर्दीमुळे मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान चालत्या लोकल ट्रेनमधून सुमारे १३ प्रवासी पडले. त्यात पाचजणांचा मृत्यू झाला आणि आठजण जखमी झाले. … Read More

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक!

अमरावती:- राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासह राज्य शासनांना विविध गंभीर विषयांची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या निकाली काढाव्यात यासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मोझरी … Read More

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल!

ठाणे (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि इंधन यामुळे वाचणार आहे, असे मुख्यमंत्री … Read More

संपादकीय- लाखो मुली व महिला बेपत्ता होत असताना आम्ही गप्प का?

अत्यंत संवेदनशील विषय जो दुर्दैवी आहे, दुःखद आहे त्याही पेक्षा संतापजनक आहे! कारण तो आम्हा सर्वांच्या अगदी निकटचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. ही गंभीर समस्या देशाची आहेच आणि महाराष्ट्राचीही आहे. आकडेवारी … Read More

मुंबई शिक्षक विकास मंडळाचा शिक्षक महायुवा संमेलन संपन्न

आ. प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती : तळेरे गावचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांचे दरेकरांकडून कौतुक मुंबई(निकेत पावसकर):- कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित मुंबई आणि … Read More

error: Content is protected !!