श्री रामेश्वर-श्री पावणाई देवीच्या असलदे गावात गैरधंदे नकोच!

१९९२ पासून मी माझ्या असलदे गावात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध करतोय. अगदी माझ्या पत्रकारितेची सुरुवात गावातील विकासाच्या बातम्यांपासून झाली. असलदे गावाच्या हितास बाधा आणणाऱ्या कृतींना विरोध करताना मला कोणाची साथ … Read More

संपादकीय- इतिहास विसरणाऱ्यांचे भविष्य अंधकारमय!

जो समाज इतिहास विसरतो त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल नसतो! इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनांची नोंद नव्हे, तर तो एका समाजाचा आत्मा असतो. त्या समाजाने केलेले संघर्ष, त्याग, चुका आणि यश-अपयश यांची … Read More

संपादकीय- सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांवर कारवाईपेक्षा उत्तरदायित्व महत्त्वाचे!

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदया तृप्ती धोडमिसे यांनी कालच धडक कारवाई करीत, म्हणे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मध्यरात्री मोहीम यशस्वी केली. रात्रीच्या काळोखात महसूल विभागाच्या विविध पथकांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात … Read More

संपादकीय- भ्रष्ट प्रशासनाविरोधात तोंडवली ग्रामस्थांचा आक्रोश…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर अगदी ठळकपणे दिसतो. त्याच कणकवली तालुक्यातील तोंडवली गावातील ग्रामस्थ मात्र गेल्या वर्षभरामध्ये तेथे सुरू असलेल्या स्टोन क्रेशर विरोधात तीव्र लढा देत आहेत; परंतु … Read More

ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानातील काही राज्यात विनामूल्य सार्वजनिक वाहतूक सेवा

नवी दिल्ली:- पर्शियन आखातात युद्ध पेटल्याने संपूर्ण जगात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. म्हणून इंधनाची मागणी कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब राज्याच्या सरकारने पॅकेज जाहीर केले असून पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवाझ … Read More

संपादकीय- `स्टार वृत्त चॅरिटेबल ट्रस्ट’- नव्या अध्यायाचा शुभारंभ!

आज गुढीपाडवा! नूतन वर्षाचा शुभारंभ! आजच्या पवित्र दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो हीच प्रार्थना; ही आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या चरणी प्रार्थना! आजच्या मंगलदिनी आम्ही विशेष … Read More

संपादकीय… महायुद्धाचे दुष्परिणाम – सज्जता आवश्यक!

आधुनिकता मानवासाठी जशी हितकारक आहे तशी ती अहितकारक आहे. आधुनिकतेचा वापर कोणत्या कारणासाठी होतो आणि त्याचा वापर कोण करतो? ह्यावरती हित आणि अहित ठरतं. २०२६ मध्ये जग तिसऱ्या महायुद्धाच्या दरीत … Read More

जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

१० दिवसांत सरकारने नुकसान भरपाई दिली नाही तर २३ रोजी चक्काजाम आंदोलन- राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे- वैभव नाईक कुडाळ:- आंबा, काजू बागायतदार शेतकरी व … Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी!

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार! -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी, दि. ०८ (जिमाका) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा … Read More

error: Content is protected !!