प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून सविता जप्तीवाले यांच्या व्यवसायाला चालना

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वतःची प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या अनेक लाभार्थींपैकी एक म्हणजे सांगलीच्या सविता अनिल जप्तीवाले. त्यांच्या वर्षानुवर्षांच्या घरगुती, छोट्या प्रमाणात असलेल्या केटरिंग व्यवसायाला दोन वर्षांपूर्वी मुद्रा योजनेचा हातभार … Read More

किसान कॉल सेंटरच्या माध्यमातून शेतीविषयक अडचणींवर मार्गदर्शन

ठाणे:- कृषि मंत्रालयाने सुरु केलेल्या “किसान कॉल सेंटर” योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले आहे. हे कॉल सेंटर राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये १४ विभिन्न ठिकाणी … Read More

जलसाक्षरतेसाठी आंतरसंवाद आवश्यक- राजेंद्र सिंह

नवी मुंबई:- आपल्या देशात जलसंधारणाची कामे झाली आहेत, परंतू आता जलसाक्षरतेची गरज आहे. त्यासाठी आंतरसंवादाची आवश्यकता आहे. संवादातून शाश्वत विकास होतो, असे प्रतिपादन जलबिरादरी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी … Read More

दहीकाल्याची हंडी तुम्ही फोडा, अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी आम्ही फोडणार-मुख्यमंत्री

दहीहंडीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने ठाणे, भिवंडीत गोविंदा पथकांमध्ये उत्साह ठाणे:- दहीहंडीचा उत्सव सर्वत्र लोकप्रिय करणाऱ्या ठाणे शहरातील दहीहंडी उत्सवासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: ठाण्यात आल्यामुळे येथील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे … Read More

इंडिया पोस्ट पेमेंट बँक-देशाच्या आर्थिक क्रांतीच्या वाटचालीत सुवर्णपान

मुंबई:- देशाच्या आर्थिक क्रांतीच्या वाटचालीत इंडिया पोस्ट पेमेंट बँक- (आयपीपीबी) ची सुरवात एक सुवर्णपान ठरेल. यामुळे विकासापासून दूर जनतेचे आर्थिक समावेशन पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज … Read More

महाराष्ट्रात सुरु होणार ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र

नवी दिल्ली:- ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय … Read More

‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा’मुळे प्रशासनात नवसंकल्पना

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील २०१७ च्या तुकडीला निरोप; २०१८ च्या तुकडीतील नव्या सहभागींचे स्वागत मुंबई:- लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या विचाराने काम केलं तर ते नक्कीच बदलू शकते. परिवर्तनाची ही ताकद युवा शक्तीत … Read More

व्हील चेअर क्रिकेट आशिया कप स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत- केंद्रीय राज्यमंत्री आठवले

नवी दिल्ली:- येत्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई येथे होत असलेल्या व्हील चेअर क्रिकेट आशिया कप स्पर्धेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे … Read More

राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री

एसटीच्या आधुनिकीकरणाबाबत आढावा बैठक मुंबई:- जास्तीत जास्त चांगल्या सुविधा दिल्यास राज्यातील प्रवासी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांकडेच (एसटीकडेच) आकर्षित होतील, त्यादृष्टीने बसस्थानकांवर अत्याधुनिक आणि उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे … Read More

राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री

एसटीच्या आधुनिकीकरणाबाबत आढावा बैठक मुंबई:- जास्तीत जास्त चांगल्या सुविधा दिल्यास राज्यातील प्रवासी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांकडेच (एसटीकडेच) आकर्षित होतील, त्यादृष्टीने बसस्थानकांवर अत्याधुनिक आणि उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे … Read More

error: Content is protected !!