महाराष्ट्र भूजल नियम २०१८ च्या मसुदा; हरकती व सुचना पाठवाव्यात
जालना:- मराठवाड्यासह राज्यातील काही भागातील जनतेला सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करुन अतिशोषित पाणलोट क्षेत्रात भविष्यातील पाणीसंकट टाळण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. … Read More











