राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी दिली सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा

मुंबई:- दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या चौऱ्याहत्तराव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा दिली. जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद … Read More

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासह १०० डॉक्टरांचे पथक केरळकडे

मुंबई:- केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांना आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० डॉक्टरांचे पथक आज सकाळीच केरळकडे रवाना झाले आहे. या चमूमध्ये … Read More

पंतप्रधानांचा केरळच्या पूर क्षेत्रात हवाई दौरा- ५०० कोटींची मदतीची घोषणा

नवीदिल्ली:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राक्षसी थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली आहे. त्याची पाहणी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सकाळी केरळची … Read More

केरळमध्ये पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू आणि प्रचंड हानी

नवीदिल्ली:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राक्षसी थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली आहे. आतापर्यंत येथे जवळपास ३५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. … Read More

केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटींचे अर्थसहाय्य, तातडीने अन्नपुरवठा करणार

मुंबई:- केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे २० कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकार कालपासूनच विविध सामाजिक व स्वयंसेवी … Read More

संपादकीय- देशाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणारा ऋषी हरपला!

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचा श्वास घेतला आणि भारतातील एक उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. देशाचा सर्वांगिण विकास हेच त्यांचं सर्वोच्च ध्येय होतं. ह्या ध्येयासाठीच त्यांनी आपल्या … Read More

भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निधन- सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली:- भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निधन सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी झाले. त्यामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कवी, पत्रकार, अजातशत्रू, तपस्वी राजकारणी, युग … Read More

‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आरंभ

युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती थेट सामान्यांपर्यंत मुंबई:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत या उपक्रमाचा आरंभ आज स्वातंत्र्य दिनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. युनिसेफच्या सहकार्याने … Read More

राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा कायम ठेवूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल कामगिरी करत असताना राज्याने आपला पुरोगामी वारसा जोपासणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वातंत्र्यदिनी मंत्रालय … Read More

भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व देशातील १२५ कोटी जनता म्हणजे टीम इंडिया-पंतप्रधान

नवीदिल्ली:- ७२ व्या स्वांतत्रदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असून दिल्लीतील लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ८२ मिनिटे संबोधित केले. … Read More

error: Content is protected !!