राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी दिली सद्भावना दिवस प्रतिज्ञा
मुंबई:- दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या चौऱ्याहत्तराव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा दिली. जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद … Read More











