जलसाक्षरतेसाठी आंतरसंवाद आवश्यक- राजेंद्र सिंह
नवी मुंबई:- आपल्या देशात जलसंधारणाची कामे झाली आहेत, परंतू आता जलसाक्षरतेची गरज आहे. त्यासाठी आंतरसंवादाची आवश्यकता आहे. संवादातून शाश्वत विकास होतो, असे प्रतिपादन जलबिरादरी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी … Read More











