चला तंबाखुमुक्त आपला भारत करुया, त्याला सशक्त आणि सक्षम बनवुया!

भारतासारख्या विकसनशिल देशामध्ये बऱ्याच समस्या असताना तंबाखुचा वाढता वापर ही समस्या देशाला विळखा घालतेय ही अतिशय चिंताजनक बाबा ठरली असून ही समस्या सोडविण्यासारखा ज्वलंत प्रश्न सध्या उभा ठाकला आहे. मृत्यूची … Read More

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्रसैनिक हे देशातील तरुणांचे आदर्श – राष्ट्रपती

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन दिमाखात पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीद वाक्य आहे. छात्रसैनिकांनी या मंत्राचा कधीही विसर पडू न देता मानवतेच्या … Read More

पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र आणि गुजरातचे संयुक्तरित्या कार्यक्रम होणार

गुजरातच्या पर्यटन सचिवांनी घेतली पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट दोन्ही राज्यातील पर्यटन विकासाबाबत चर्चा मुंबई : गुजरातच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव एस. जे. हैदर यांनी आज मंत्रालयात पर्यटनमंत्री जयकुमार रावल … Read More

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार

राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी  बारावीचे परीक्षार्थी! पुणे: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचे मंडळाने … Read More

मौलाना आझाद शिष्यवृत्तीत देशात महाराष्ट्र तिसरा

नवी दिल्ली:- अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘मौलाना आझाद शिष्यवृत्ती’ अंतर्गत गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली असून देशात राज्याचा तिसरा क्रमांक आहे. केंद्रीय अल्पसंख्याक … Read More

हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी अर्धा कोटी हरित सेनेची फौज सज्ज

हरित सैनिकांच्या नोंदणीने पार केला अर्ध्या कोटीचा टप्पा! मुंबई : हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात ५० लाख १२ हजार ७६६ हरित सेनेची फौज सज्ज झाली असून यामध्ये वैयक्तिक नोंदणीसह … Read More

महाराष्ट्रात संघटित क्षेत्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती!

महाराष्ट्रात संघटित क्षेत्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती-अवघ्या सात महिन्यात आठ लाखांवर रोजगार मुंबई:- देशात सप्टेंबर २०१७ ते मार्च २०१८ या ७ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३९.३६ लाख इतकी रोजगारनिर्मिती संघटित क्षेत्रात झाली असून, … Read More

जाती भेदाच्या भिंती पुसट-सर्वाधिक आंतरजातीय विवाह महाराष्ट्रात

महाराष्ट्रात सन २०१२ ते २०१७ पर्यंत २० हजार ४७५ आंतरजातीय विवाह नवी दिल्ली:- जाती भेदाच्या भिंती पुसट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. सन २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीत … Read More

‘पीएमएसबीवाय’अंतर्गत २६ लाख ११ हजार ७८७ विमाधारकांची नोंद

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ४५ हजार ११५ विमाधारक नवी दिल्ली:- देशातील गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत’ (पीएमएसबीवाय) आतापर्यंत देशातील उद्दिष्टित १६ … Read More

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्याचे मच्छिमारांना आवाहन

मुंबई:- नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे क्रियाशील मच्छिमारांचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास मच्छिमारांच्या वारसदारास मदतीसाठी केंद्र शासन सहाय्यीत ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ सुरू करण्यात आली असून योजनेचा लाभ … Read More