जाती भेदाच्या भिंती पुसट-सर्वाधिक आंतरजातीय विवाह महाराष्ट्रात

महाराष्ट्रात सन २०१२ ते २०१७ पर्यंत २० हजार ४७५ आंतरजातीय विवाह नवी दिल्ली:- जाती भेदाच्या भिंती पुसट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. सन २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीत … Read More

‘पीएमएसबीवाय’अंतर्गत २६ लाख ११ हजार ७८७ विमाधारकांची नोंद

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ४५ हजार ११५ विमाधारक नवी दिल्ली:- देशातील गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत’ (पीएमएसबीवाय) आतापर्यंत देशातील उद्दिष्टित १६ … Read More

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्याचे मच्छिमारांना आवाहन

मुंबई:- नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे क्रियाशील मच्छिमारांचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास मच्छिमारांच्या वारसदारास मदतीसाठी केंद्र शासन सहाय्यीत ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ सुरू करण्यात आली असून योजनेचा लाभ … Read More

`आधार’लिंक मुळे नागपूर शहरात १५ हजार मेट्रीक टन धान्याची बचत

रेशन दुकान `आधार’लिंक मुळे फक्त नागपूर शहरात १५ हजार मेट्रीक टन धान्याची बचत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बॅंक मित्र’चे उद्घाटन नागपूर : राज्यात ५५ हजार रास्त दुकानदारांमार्फत ७ कोटी ५ लाख लोकांना … Read More

पाकिस्तानातून १९०८ मेट्रिक टन साखरेची आयात-शासनाचा खुलासा!

नवी दिल्ली:- पाकिस्तानातून साखर आयातीबाबत प्रसार माध्यमातून देण्यात आलेली माहिती चुकीची असून चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानातून केवळ १९०८ मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले … Read More

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगातून यश- सुनील तोटे यांचा ‘ब्रिक्स’ कडून सन्मान

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्याबद्दल महाराष्ट्रातील सुनील तोटे यांचा ‘ब्रिक्स’ कडून सन्मान नवी दिल्ली:- महाराष्ट्रातील सुनील तोटे यांना शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्याबद्दल आज ब्रिक्सच्या ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ तर्फे सन्मानित करण्यात आले. … Read More

वंचितांच्या घरांत प्रकाश फुलवणारी पंतप्रधानांची सौभाग्य योजना

अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा. मात्र आजच्या काळात वीज ही देखील एक मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय विकासाची कल्पना करता येत नाही. मात्र देशाच्या अनेक घरांत … Read More

मुंबईसह राज्यातील इतर भागातही बाईक अॅम्ब्युलन्स सुरू होणार

मोटार बाईक अॅम्ब्युलन्स सेवेतील नव्या वीस मोटार बाईकचे लोकार्पण मुंबई:- आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक अॅम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी … Read More

१३ कोटी वृक्षलागवडीसाठी राज्यात १९ कोटीहून अधिक रोपे उपलब्ध

मुंबई:- लोकांनी ठरवलं तर ते पर्यावरण रक्षणाच्या कामात किती उत्तम योगदान देऊ शकतात हे मागील दोन वर्षात लोकसहभागातून झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमातून दिसून आलं. हजारो हातांनी अगदी उत्स्फुर्तपणे गाव-शिवारात, वाडी-वस्तीत झाडं … Read More

‘सौभाग्य’ योजना- १६ खेड्यातील ५ लाख घरांना वीज जोडणी!

महाराष्ट्रातील १९२ खेड्यांमध्ये ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी नवी दिल्ली:- देशातील गोरगरीब जनतेच्या घरात वीज पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य’ योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील १६ हजार … Read More

error: Content is protected !!