`अनिरुद्ध पहाट-१७’ सद्गुरूची कृपा कधीही नाश पावत नाही व शिष्य अमर होतो!
।। हरि ॐ।। श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या दासबोध ग्रंथात सद्गुरुस्तवन करण्यात आलेले आहे. सद्गुरुस्तवन करताना श्रीसमर्थ रामदासस्वामी नेमकं काय म्हणतात? ते आपण पाहिल्यास सद्गुरू माहात्म्य समजून येईल. मानवी जीवनात सद्गुरूशिवाय तरणोपाय … Read More











