`अनिरुद्ध पहाट-१०’ मानवी जीवनात सद्गुरुंशिवाय तरणोपायच नाही!
।। हरि ॐ।। होय! हे अगदी खरं आहे. मानवी जीवनात सद्गुरुंशिवाय तरणोपायच नाही! असं का म्हटलं गेलंय? ह्याचं उत्तर मिळविण्यासाठी आम्हाला गुरुगीतेचं पठण करता आलं पाहिजे. साक्षात भोलेनाथ महादेवाने सद्गुरु … Read More











