वंदे मातरम् – १५० वर्षे
1950 मध्ये घटना समितीने वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. वंदे मातरम् ची रचना सुरुवातीला स्वतंत्रपणे करण्यात आली होती, आणि नंतर ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत (1882 … Read More
1950 मध्ये घटना समितीने वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. वंदे मातरम् ची रचना सुरुवातीला स्वतंत्रपणे करण्यात आली होती, आणि नंतर ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत (1882 … Read More
`श्रीं’ बीज आणि माता श्रीलक्ष्मी माहात्म्य! श्रमांशिवाय श्रीलक्ष्मीचं वरदान मिळत नाही! जीवन सफल व वैभव संपन्न करायचं असेल तर त्या `श्री’ ची श्रीलक्ष्मीची आवश्यकता आहे! श्रीलक्ष्मी नुसतं धन देत नाही; … Read More
नेमकं कुठे जायचं आणि कधी जायचं आहे? हे अगोदर ठरवावं लागतं! त्यानंतरच ज्या ठिकाणी ज्यावेळी पोहोचायचं आहे, त्यानुसार प्लॅनिंग करावं लागतं! सर्वच क्षेत्रात प्रत्येक मानवासाठी ही गोष्ट जशी आवश्यक आहे, … Read More
।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी श्रीहरिगुरुग्रामला परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी नित्यनूतन पितृवचन करताना श्रद्धावानांशी सुसंवाद साधला! त्यावेळी श्रीसाईनाथांवर … Read More
राजस्थानचे राज्यपाल म्हणून सन्मा. श्री. हरिभाऊ किसनराव बागडे कार्यरत आहेत. ते राजकीय वर्तुळात `नाना’ म्हणून प्रसिद्ध आहेत. हरिभाऊ बागडे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४५ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चितेपिंपळगाव या … Read More
जगाच्या राजकीय आणि लष्करी पटावरील हालचालींनी सध्या साऱ्या मानवजातीच्या भवितव्यावरच मोठे संकट आणले आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या सुरू असलेल्या संघर्षाने जगभर चिंता आणि अस्थिरता निर्माण केली आहे. ही … Read More
मला माझा बाप घालून – पाडून बोलतो, माझा सर्वांसमोर अपमानित करतो, मला ओरडतो, मला शिव्या घालतो, सतत माझ्या चुका काढून रागावतो, मला `असं कर’ `तसं करू नको’ असं बडबडत बसतो! … Read More
अत्यंत संवेदनशील विषय जो दुर्दैवी आहे, दुःखद आहे त्याही पेक्षा संतापजनक आहे! कारण तो आम्हा सर्वांच्या अगदी निकटचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. ही गंभीर समस्या देशाची आहेच आणि महाराष्ट्राचीही आहे. आकडेवारी … Read More
राज्यात सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व काळात, विशेषत: शेतीच्या कामांच्या वेळी, वीज पडण्याचा धोका अधिक असतो आणि … Read More
आधुनिकता स्वीकारताना समाजाने आपल्या संस्कृतीचा, आपल्या सुसंस्कृत धर्माचा, उचित परंपरेचा मार्ग जोपासला पाहिजे. त्यासाठी आनंद युवा संघ (नोंदणीकृत) गेली सात वर्षे निष्ठने कार्यरत आहे. आनंद युवा संघाच्या माध्यमातून नियमितपणे समाजासाठी … Read More