संपादकीय- भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे!

सर्वांगिण प्रगतीचे द्वार उघडण्यासाठी देशातील प्रत्येक संस्थेला पुढाकार घेऊन उचित नियोजनानुसार कार्य करायला पाहिजे. देशातील व्यक्ती असो वा संस्था प्रत्येकाने सर्वांगिण प्रगतीसाठी आपआपली कर्तव्य निष्ठेने पार पाडली पाहिजेत. मतदारांनी मतदानादिवशी … Read More

सर्वांगिण विकासासाठी आदर्श व्यक्तिमत्वे हवीत!

भारताचा सर्वांगिण विकास होण्यासाठी अजिबातच प्रयत्न झाले नाहीत, असं म्हणता येणार नाही. भारताने वैज्ञानिक प्रगती करताना औद्योगिक विकासही केला. भारतीय उद्योगपतींनी विदेशातील अनेक कारखाने-कंपन्या विकत घेतल्या. वीस लाखांपेक्षा जास्त भारतीय आज अमेरिकेमध्ये … Read More

किर्तीचक्र पुरस्कार प्राप्त श्री. संतोषसिंह राळे यांची शौर्यगाथा

।। हरि ॐ ।। आज आपण ऐकणार आहोत एका बापू भक्ताची एक अशी शौर्य गाथा, जी ऐकून हृदयाचे ठोके चुकले नाहीत तर नवलच. श्री. संतोषसिंह तानाजी राळे. राहणार, राजगुरूनगर, जिल्हा … Read More

श्री. राम गावडे-`अर्थ’ पुरुषार्थाचा मार्गदर्शक -क्षा. म. समाजातील आदर्श

समाज माझा, मी समाजाचा! ।। हरि ॐ ।। ‘समाज माझा, मी समाजाचा’ ही लेखमाला क्रमश: लिहित असताना अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. नवव्या लेखामध्ये पुढे काय लिखाण करायचे आहे, त्याची रूपरेषा … Read More

छत्रपती शाहू महाराज, आधुनिक भारताचा लोकराजा!

बहुजनांच्या उद्धाराचे कार्य करणारे छत्रपती शाहू महाराज! छत्रपती शाहू महाराजांच्या शरीराला मॉलिश करणारा त्यांचा बॉडीगार्ड धनगर, मॉलिश करतानाच त्यांच्या पलंगावर गाढ झोपी गेला! आपल्या पलंगावर झोपलेल्या त्या निरागस धनगराला न … Read More

जाणून घ्या… पावसाळ्यात वीज का जाते?

पावसाळ्याच्या सुरूवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त घडतात. वीज पुरवठा खंडित झाल्यास आपण वीज कंपनीचे वाभाडेच काढतो. विजेमुळे कुणाची किती आणि कशी गैरसोय झाली याबद्दल वृत्तपत्रांतूनही बरेच काही लिहले जाते. … Read More

गुहागर- सुंदर समुद्र किनाऱ्यासह विलोभनीय पर्यटन स्थळ!

कोकणचा समुद्र किनारा म्हणजे निसर्गाचे सर्वोच्च वरदान! ह्या समुद्र किनाऱ्यावरती अनेक गावे आज जगाच्या नकाशावर आपले स्थान भक्कम करीत आहेत. कारण प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य फार वेगवेगळे आढळते. ते पर्यटकांच्या नजरेत … Read More

निसर्ग संपन्न परशुरामाची भूमी-चिपळूण

कोकणभूमी ही परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते. चिपळूण हे शहर श्री परशुरामानी वसिवले आहे; अशी पुरातन कथा आहे. श्री परशुराम हे महेंद्रगिरी पर्वतावर राहत होते म्हणून ह्या पर्वताला परशुराम घाट … Read More

बैलाची शिंगे किती जबरदस्त, मजबूत आहेत पाहा….

आपण बैलाला नेहमीच शिंगे पाहतो. ह्या शिंगाच्या वैभवावरच बैलाची सुंदरता दिसत असते. एवढंच नव्हे तर शेतकरी बैलाच्या शिगांची ठेवण पाहूनच शेतामध्ये राबण्यासाठी सौदा करीत असतो. ह्या छायाचित्रामध्ये दिसणाऱ्या …. मुंबईसारख्या … Read More

error: Content is protected !!