देर है, अंधेर नहीं
“देर है, अंधेर नहीं” ही म्हण आपल्या जीवनातील आशावाद, संयम आणि न्यायावरील विश्वास यांचे प्रतीक आहे. अनेक वेळा आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की, सत्य आणि प्रामाणिकपणा हरल्यासारखे वाटते, तर … Read More
“देर है, अंधेर नहीं” ही म्हण आपल्या जीवनातील आशावाद, संयम आणि न्यायावरील विश्वास यांचे प्रतीक आहे. अनेक वेळा आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की, सत्य आणि प्रामाणिकपणा हरल्यासारखे वाटते, तर … Read More
९ जून २०२६ रोजी अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात असलेल्या असलदे गावातील ग्रामस्थांनी कडक भाषेत (कानाखाली भरपूर प्रसाद देऊन) समज दिली. त्याची दखल समाज माध्यमांनी घेतलीच; … Read More
आज शहरांमध्ये बहुसंख्य नागरिक स्वतःच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई खर्च करून हौसिंग सहकारी संस्थांमध्ये घर विकत घेतात. प्रत्येकाचे स्वप्न एकच असते,आपल्या कुटुंबासोबत शांततेत, सुरक्षिततेत आणि सन्मानाने जगावे. परंतु दुर्दैवाने अनेक हौसिंग … Read More
लोकशाही केवळ निवडणुका जिंकण्यात मर्यादित नसते; ती समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासन व्यवस्थेत स्थान देण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून अधिक सक्षम बनते. भारतीय राज्यघटनेनेही याच विचारातून राज्यपालांना विधान परिषदेवर … Read More
१९९२ पासून मी माझ्या असलदे गावात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध करतोय. अगदी माझ्या पत्रकारितेची सुरुवात गावातील विकासाच्या बातम्यांपासून झाली. असलदे गावाच्या हितास बाधा आणणाऱ्या कृतींना विरोध करताना मला कोणाची साथ … Read More
जो समाज इतिहास विसरतो त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल नसतो! इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनांची नोंद नव्हे, तर तो एका समाजाचा आत्मा असतो. त्या समाजाने केलेले संघर्ष, त्याग, चुका आणि यश-अपयश यांची … Read More
आज गुढीपाडवा! नूतन वर्षाचा शुभारंभ! आजच्या पवित्र दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो हीच प्रार्थना; ही आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या चरणी प्रार्थना! आजच्या मंगलदिनी आम्ही विशेष … Read More
एकाच छताखाली अनुभवा मराठी भाषेचे वैभव आणि अक्षरांचा नयनरम्य उत्सव! पत्रांतून जपलेला जागतिक साहित्याचा आणि स्नेहाचा अनमोल ठेवा! पत्रांच्या माध्यमातून जोडलेले जागतिक नाते! २० वर्षांचा अविरत वारसा, अक्षरांच्या पाऊलखुणा जपणारा … Read More
महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक अभूतपूर्व दुःखद सावली पसरली आहे. काल २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर घडलेल्या भयानक विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे अकस्मात निधन झाले. हे … Read More
संपादकीय ऐकण्यासाठी ऑडिओ प्ले करा! भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतवासियांना मनपूर्वक अनिरुद्ध शुभेच्छा! देशाला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताकाचा अनुभव मिळत राहो; हीच सदिच्छा! `एआय’चा जमानासुरु आहे. त्यामुळे माहिती असूनही मी … Read More