मुलांना आईवडीलांचे प्रेम कठोर का वाटते?
मला माझा बाप घालून – पाडून बोलतो, माझा सर्वांसमोर अपमानित करतो, मला ओरडतो, मला शिव्या घालतो, सतत माझ्या चुका काढून रागावतो, मला `असं कर’ `तसं करू नको’ असं बडबडत बसतो! … Read More
मला माझा बाप घालून – पाडून बोलतो, माझा सर्वांसमोर अपमानित करतो, मला ओरडतो, मला शिव्या घालतो, सतत माझ्या चुका काढून रागावतो, मला `असं कर’ `तसं करू नको’ असं बडबडत बसतो! … Read More
अत्यंत संवेदनशील विषय जो दुर्दैवी आहे, दुःखद आहे त्याही पेक्षा संतापजनक आहे! कारण तो आम्हा सर्वांच्या अगदी निकटचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. ही गंभीर समस्या देशाची आहेच आणि महाराष्ट्राचीही आहे. आकडेवारी … Read More
राज्यात सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व काळात, विशेषत: शेतीच्या कामांच्या वेळी, वीज पडण्याचा धोका अधिक असतो आणि … Read More
आधुनिकता स्वीकारताना समाजाने आपल्या संस्कृतीचा, आपल्या सुसंस्कृत धर्माचा, उचित परंपरेचा मार्ग जोपासला पाहिजे. त्यासाठी आनंद युवा संघ (नोंदणीकृत) गेली सात वर्षे निष्ठने कार्यरत आहे. आनंद युवा संघाच्या माध्यमातून नियमितपणे समाजासाठी … Read More
छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. … Read More
देशासाठी, मातृभूमीसाठी, धर्मासाठी, स्वतःसाठी, आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र पठण करा! गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी पितृवचन होण्यापूर्वी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्या देशासाठी, आपल्या … Read More
गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी पितृवचन होण्यापूर्वी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र … Read More
कर्तबगार महिला पोलीस अधिकारी अनिता चव्हाण हिला भावपूर्ण श्रद्धांजली! दादरच्या शिंदेवाडीतील शिवनेरी इमारतीमधील मंदाकिनी शांताराम परब (हिवाळेकर) विवाहानंतरच्या अनिता अनिल चव्हाण हिचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अनिता … Read More
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६) यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू कॅन्टोन्मेंट येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रातील सातारा येथे पूर्ण केले आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण … Read More
कोकणची भूमी ही निसर्गसंपन्नतेसह संतांच्या, साधू-संतांच्या आणि लोकदैवतांच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी दिवाळीनंतर, म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत संपूर्ण कोकणभर देवी-देवतांचे उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. … Read More