स्वर्गीय विजय मुंबरकर- विजयी योद्ध्याला सलामी! (लेखांक-२)

सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करताना अनेक `ऑफर्स’ येत असतात. संस्थांमध्ये संस्थाहितासाठी भूमिका घेणाऱ्या क्रियाशील सभासदांनाही अनेक आमिषं दाखविली जातात. कशासाठी? सत्ताधारी संस्था चालकांच्या भ्रष्ट कारभाराला, चुकीच्या व्यवहारांना मूकसंमती देण्यासाठी अशा अनैतिक … Read More

विजयी योद्ध्याला सलामी! (लेखांक-१)

सन्माननिय स्वर्गीय विजय मुंबरकर साहेब आज आपल्यामध्ये देहरूपाने नाहीत. मात्र त्यांनी निर्माण केलेला आदर्श, त्यांनी केलेली लढाई, त्यांनी केलेले कार्य कधीच विस्मरणात जाणार नाही. जरी ते देहरुपाने आमच्यामध्ये नसतील तरी … Read More

न्यायपालिकेचे ताशोरे पाण्यावरचे बुडबुडे ठरताहेत!

भारतीय संविधानानुसार लोकशाही मूल्यांना अबाधित ठेवण्यासाठी आणि एकशे चाळीस कोटी जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी देशातील चारही स्तंभांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे! विधिमंडळ (Legislature): कायदे बनवणारी संस्था, कार्यकारी मंडळ (Executive): कायद्यांची … Read More

संपादकीय…. पवित्रता, सत्य, न्याय, प्रेम, आनंद आणि माणुसकी विजयी भवो!

॥हरि ॐ॥॥श्रीराम॥||अंबज्ञ॥ विजयादशमीच्या हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा! आज विजयादशमी! विजयादशमीचे आध्यात्मिक महत्व आम्हास माहित असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला आदिमातेची प्रतिष्ठापना करून पुढील नऊ दिवस नवरात्री साजरी केली जाते. ज्ञानाची देवता मानल्या … Read More

विशेष संपादकीय… राज्यकर्त्यांकडून लोकशाहीची थट्टा!

नेमकं कुठे जायचं आणि कधी जायचं आहे? हे अगोदर ठरवावं लागतं! त्यानंतरच ज्या ठिकाणी ज्यावेळी पोहोचायचं आहे, त्यानुसार प्लॅनिंग करावं लागतं! सर्वच क्षेत्रात प्रत्येक मानवासाठी ही गोष्ट जशी आवश्यक आहे, … Read More

डॉ. सानिका सावंत यांच्या वैद्यकीय सेवेचा शुभारंभास शुभेच्छा!

आयुष्यामध्ये असे काही क्षण असतात – घटना असतात त्याची कधी विस्मृती होत नाही! जर ते क्षण आनंदाचे, स्वप्नपूर्तीचे आणि पवित्र ध्येयाकडे वाटचाल करणारे असतील तर ते क्षण हृदयात जपून ठेवावे … Read More

संपादकीय… लोकशाहीच्या मजबुतीसाठी मतदार `शहाणा’ नको का?

  लोकशाही ही जगातील सर्वोत्तम शासनव्यवस्था मानली जाते; कारण ती जनतेच्या हातात सत्ता सोपवते! भारतासारख्या लोकशाही देशात मतदारांना सरकार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र या स्वातंत्र्याची दुसरी बाजू तपासून पाहिली … Read More

संपादकीय… क्षा. म. समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारलेल्या सैतानी परंपरेचा नाश व्हायलाच पाहिजे!

सत्तेचा माज, खुर्चीचा अहंकार आणि स्वार्थापोटी घातलेला परंपरेचा बुरखा मानवाला सैतान बनवितो! तो सैतान फक्त आणि फक्त आपला व आपल्या सैतानी यंत्रणेत सामील होणाऱ्या लोकांचा आर्थिक फायदा पाहत असतो! अशी … Read More

माझा परमात्मरूपी सद्गुरू अनिरुद्ध!

प्रत्येक मानवाला नेहमीच प्रश्न पडतो, कसं वागायचं आणि आता काय करू? या प्रश्नाचे उत्तर सहज मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण त्याचं उत्तर सापडत नाही. मग आम्हा मानवांची स्थिती खूपच … Read More

संपादकीय- तिसऱ्या महायुद्धाची भक्कम पायाभरणी!

जगाच्या राजकीय आणि लष्करी पटावरील हालचालींनी सध्या साऱ्या मानवजातीच्या भवितव्यावरच मोठे संकट आणले आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या सुरू असलेल्या संघर्षाने जगभर चिंता आणि अस्थिरता निर्माण केली आहे. ही … Read More

error: Content is protected !!