माझा परमात्मरूपी सद्गुरू अनिरुद्ध!
प्रत्येक मानवाला नेहमीच प्रश्न पडतो, कसं वागायचं आणि आता काय करू? या प्रश्नाचे उत्तर सहज मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण त्याचं उत्तर सापडत नाही. मग आम्हा मानवांची स्थिती खूपच … Read More
प्रत्येक मानवाला नेहमीच प्रश्न पडतो, कसं वागायचं आणि आता काय करू? या प्रश्नाचे उत्तर सहज मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण त्याचं उत्तर सापडत नाही. मग आम्हा मानवांची स्थिती खूपच … Read More
जगाच्या राजकीय आणि लष्करी पटावरील हालचालींनी सध्या साऱ्या मानवजातीच्या भवितव्यावरच मोठे संकट आणले आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या सुरू असलेल्या संघर्षाने जगभर चिंता आणि अस्थिरता निर्माण केली आहे. ही … Read More
मला माझा बाप घालून – पाडून बोलतो, माझा सर्वांसमोर अपमानित करतो, मला ओरडतो, मला शिव्या घालतो, सतत माझ्या चुका काढून रागावतो, मला `असं कर’ `तसं करू नको’ असं बडबडत बसतो! … Read More
आज सकाळी सकाळी ९:२० च्या सुमारास प्रचंड गर्दीमुळे मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान चालत्या लोकल ट्रेनमधून सुमारे १३ प्रवासी पडले. त्यात पाचजणांचा मृत्यू झाला आणि आठजण जखमी झाले. … Read More
अत्यंत संवेदनशील विषय जो दुर्दैवी आहे, दुःखद आहे त्याही पेक्षा संतापजनक आहे! कारण तो आम्हा सर्वांच्या अगदी निकटचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. ही गंभीर समस्या देशाची आहेच आणि महाराष्ट्राचीही आहे. आकडेवारी … Read More
आपण अनेकजण कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात राहिलो. लहानाचे मोठे झालो. त्या गावाशी आजही आमची नाळ जोडलेली आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त गाव सोडावा लागला तरी वर्षातून कमीत कमी पाच सहावेळा गावी जाणं होतंच. गावात … Read More
कितीही गडद अंधार असला तरी एक दीप लावताच जो प्रकाश पडतो त्याने अंधार नाहीसा होतो! महाकाय अज्ञानरूपी अंधार नाहीसा करण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाश देणारा इवलाचा दीप पुरेसा ठरतो! हे सामर्थ्य प्रकाशाचे … Read More
भजन म्हणजे परमात्म्याचे नामस्मरण, परमात्म्याचे गुणसंकिर्तन, परमात्म्याची प्रार्थना, परमात्म्यावर प्रेमभाव प्रकट करण्याचा मार्ग आणि तो काव्यात्मक, संगीतमय आहे. परमात्म्याच्या भक्तीमध्ये भजनाला महत्वाचे स्थान आहे. भगवंतांच्या स्तुतीपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला … Read More
AI अर्थात Artificial Intelligence (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता! ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रशासनामध्ये करून सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातच नाही तर देशात आदर्श होण्यासाठी सज्ज झालेला आहे! त्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे … Read More
काल झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्हायलाच पाहिजे. ज्यांनी हल्ला केला त्यांना आणि त्यांच्या मुख्य खलनायकांना फासावर लटकवलं गेलंच पाहिजे. हा नुसता भारतीय नागरिकांवरील भ्याड हल्ला नाही तर देशाच्या … Read More