अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय

आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर मुंबई:- कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर … Read More

रत्नागिरीला ७५ कोटी तर सिंधुदुर्गला २५ कोटींची तातडीची मदत देणार

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा नुकसानभरपाईचे निकष सुधारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुंबई:- निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे … Read More

खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांचे दर निश्चितीसाठी समिती

मुंबई:- राज्यातील कोरोना चाचण्यांसाठी मान्यता प्राप्त असलेल्या प्रयोगशाळांचे कोरोना निदान चाचणी शुल्क निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने चार सदस्यांची समिती गठीत केली आहे. समितीमार्फत सात दिवसात दर निश्चित केले जातील, असे … Read More

राज्यात १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद

आतापर्यंत ३७ हजार ३९० रुग्णांना घरी सोडले मुंबई:- राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. दरम्यान, आज … Read More

सिंधुदुर्गात आणखी ३ कोरोनाबाधीत व्यक्ती, रुग्णसंख्या ११६ वर पोहोचली

सिंधुदुर्गनगरी (जिल्हा माहिती कार्यालय):- जिल्हा सामान्य रुग्णालयास आज प्राप्त २८ कोरोना तपासणी अहवालामध्ये ३ अहवाल पॉजिटीव्ह तर २५ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एक रुग्ण पडवे (ता. कुडाळ), … Read More

राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, ३५ हजार १५६ रुग्ण बरे झाले

मुंबई:- राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून … Read More

११ लाख ९० हजार कामगार ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात

मुंबई:- लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या २१ परराज्यातील जवळपास ११ लाख ९० हजार ९९० कामगारांची पाठवणी ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी … Read More

रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपये तातडीची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी अलिबाग:- निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी … Read More

माणगाव एमआयडीसीमध्ये एक लाख कोटींची गुंतवणूक; हजारोंना मिळणार रोजगारांची संधी

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई:- दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी … Read More

पर्यावरण विभागाचे नाव ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ असे करणे प्रस्तावित

मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर होणार बदल निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर विभाग कार्य करणार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांची जागतिक पर्यावरण दिनी घोषणा मुंबई:- … Read More

error: Content is protected !!